ऑगस्टमध्ये नागपंचमीनंतर संततधार सुरू आहे. यामुळे रविराजाचे दर्शनच नाही. याचाच परिणाम, तालुक्यातील अनेक भागात सोयाबीन पीक पिवळे पडून करपत आहे. तालुक्यातील खुबगाव, नांदपूर, देऊरवाडा, जळगाव, शिरपूर आदी भागातील शिवारातील शेतात जोमात बहरलेले सोयाबीन पीक अ ...
रस्त्याचे बांधकामासाठी खोदकाम करतांना नालवाडी परिसरातील मुख्य जलवाहिनी फुटली होती. त्यासोबत आणखी तीन ठिकाणी जलवाहिनी क्षतीग्रस्त झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे हे नुकसान झाल्याने त्यांच्याकडून काही नुकसान भरपाई ...
सवलतीनंतर पहिल्या दिवशी राज्यपरिवहन महामंडळाला केवळ ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर दोन दिवस सुट्या आणि सण असल्याने प्रवाशी संख्या कमी झाल्यामुळे बसफेऱ्याही कमी झाल्या परिणामी उत्पन्नही कमी आले. पण, गेल्या पाच महिन्यांपासून राज्य परिवहन महा ...
शिक्षणमंत्री पोखरियाल म्हणाले की, आमचे शिक्षक हेच भारत गौरव पुढे घेऊन शकतात. वर्धा एक साधनेची धरती आहे. महात्मा गांधीजींनी सेवाग्राम येथे राहून आपले अनेक कार्यक्रम राबविले. सत्य, अहिंसा आणि प्रेम हा संदेश संपूर्ण जगाला देण्याचे काम त्यांनी केले. येथी ...
ब्रिटिशकाळात व तत्पूवीर्ही आज असलेले आर्वी शहर गावनदी पलीकडे होते. त्याला कसबा म्हणायचे. १९११ मध्ये आजचे पोलीस ठाणे चौकी म्हणून १९३५ पूर्वी श्रीराम प्राथमिक शाळेत (ओल्ड टाऊन) शाळेत होती. १९८१ च्या जनगणनेनंतर आर्वीतील आष्टी आणि कारंजा तालुके वेगळे करण ...
श्रावण महिन्यापासून हिंदू धर्मियांचे धार्मिक सण व्रत वैकल्याला सुरुवात होते. गावाच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नदीपात्रात गावातील महिला हरितालीकेला गौरी पूजन तसेच विसर्जन करतात. तसेच नागरिकही घरगुती गणपतीचे विसर्जन व धार्मिक विधी या नदीपात्रावर करतात. य ...
मयुरी विनोद उरकुडे (२४) या वर्धा येथील गिरीपेठ परिसरातील रहिवासी आई दिपमाला नेहारे यांच्या घरी मुक्कामी होत्या. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मयुरी हिचा पती विनोद उरकुडे हा काजीपेठवरुन वर्ध्याच्या गिरीपेठमध्ये आला. तो दार तोडून घरात शिरला ...
'भारतीय नीलपंख' या शहरपक्ष्याचे शिल्प वर्धा नगरीत उभारले जावे, याकरिता बहार नेचर फाउंडेशनने सातत्याने पाठपुरावा केला होता. बहारच्या या मागणीला यश आले असून, शहरात नीलपंख पक्ष्याचे शिल्प उभारल्या जाणार असल्याची अधिकृत घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील ...
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून आणि घरोघरी श्रीगणेशाच्या आगमनाची जय्यत तयारी झाली आहे. यंदा गणेशोत्सवावर कोरोना आणि पावसाचे सावट असले तरी भक्तांचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसून येत नाही. बाप्पांच्या स्वागतासाठी घरांची रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, आरास ...
वर्ध्यातील कंत्राटदाराने सिंदी (रेल्वे) नगरपालिकेअंतर्गत विविध कामे केली आहे. कामे पूर्ण झाली असल्याने देयक मागितले असता मुख्याधिकारी कैलास झंवर यांच्याकडून ६० हजार रुपयाच्या लाचेची मागणी करण्यात आली. त्यामुळे कंत्राटदाराच्या तक्रारीवरून वर्ध्याच्या ...