राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनीवर्धा आणि सेवाग्राममधील मोठी झाडे ही अहिंसा आणि करुणेची स्मारके आहेत, अशा प्रकारच्या झाडांचा खून अस्वीकार्य होतो, अशी खंत व्यक्त केली आहे. ...
सततच्या पावसामुळे निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. परिणामी, या जलाशयातील पाणी सोडण्याचा निर्णय घेत त्यावर शुक्रवारी दुपारी २ वाजता प्रत्यक्ष कृती करण्यात आली. या प्रकल्पाचे ३१ दरवाजे ३० से.मी.ने उघडण्यात आले असून ८५७ क्युसे ...
मोहरमला सुरुवात होताच विदर्भाच्या कानाकोपऱ्यातील भाविक फरीद बाबा टेकडीवर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या काळात हा दर्गाह भाविकांसाठी दिवसरात्र सुरू असतो. मोहरमच्या वेळेस भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. मोहरमनिमित्त गिरड शहर आणि परिसरात दोनशे छ ...
जिल्हा परिषद शिक्षक व अन्य शिक्षक यांच्या वेतनात अडवणूक होणार नाही. पर्यायी व्यवस्था झाल्यास प्राधान्याने महिला शिक्षकांना सर्वेक्षणाच्या कामातून वगळणार. ५० लाखांचे विमा संरक्षण, कोविड-१९ चे काम करतांना मृत्यू झाल्यास शिक्षक किंवा शिक्षकेत्तर कर्मचाº ...
जिल्हा परिषद सभागृहात आयोजित कृषी विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार रणजित कांबळे, आमदार समीर कुणावर जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे, कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इं ...
भूमिगत गटार योजनेची कामे तसेच पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. मात्र, शहरातील पक्के रस्ते फोडून तसेच कोणतीही पूर्वसूचना न देताच रस्तो फोडल्याने गांधी जिल्ह्याला विद्रुप करण्याचे काम न.प.ने केले आहे. ताराचंद चौबे यांनी सहा महिन्यांपूर्वी शहरातील भूमि ...
काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर विविध प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. पीक वाचविण्यासाठी महागड्या किटकनाशकाची त्यांनी फवारणी केली. मात्र, त्यांच्या सोयाबीनच्या पिकाला शेंगाच लागल्या नाही. त्यांनी विविध उपाययोजना केल्या. कृषी विभागाच ...
शेतकऱ्यांना शेतात कामे करण्यासाठी सोबतच रखवाली करण्यासाठी अनेकदा रात्रीच शेतात जावे लागते. रात्रीच्या अंधारात सरपटणाऱ्या प्राण्यांचा उपद्रव अधिक असतो. अंधारात चुकून एखाद्या सापावर पाय पडला की, संबंधित शेतकऱ्यांला किंवा शेतमजुराला सर्पदंशाला सामोरे जा ...