शिक्षण आणि नोकरीच्या कारणामुळे अनेक व्यक्ती विदेशात जातात. यापैकी काही व्यक्ती इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे रीतसर आवेदन सादर करतात. याच आवेदकांची प्रकरणे सध्या अवघ्या ७२ तासांत निकाली काढून विदेशात जाणाऱ्यांना व रीत ...
सध्याच्या पीक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सोयाबीन, कपाशी तर तुरीचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मागील महिन्यात दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील विविध भागांत थांबून थांबून पावसाच्या सरी झाल्याने पीक परिस्थितीही ...
या वर्षात सुरुवातीपासूनच पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल शंभरापार गेले असून डिझेलही शंभर रुपयांच्या जवळपास आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढल्याने इतरही वस्तुंच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. सिलिंडरच्या दरामध्येही नुकताच २५ रुपयांनी वाढ ...
काही किरायेदारांनी घरमालकांच्या नाकीनऊ आणले आहे. बऱ्याच दिवसांपासून किराया न देता राहत आहे. किराया द्या किंवा घर खाली करा, म्हटले तर घरमालकालाच दमदाटी करून घरावर ताबा मिळवून बसले आहे. कोणतेही कष्ट न करता किंवा मोबदला न देता फुकटात घरावर वेटोळे मारून ...
कोरोना संकटाच्या काळातही राज्यात रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘लोकमत’च्या वतीने संपूर्ण राज्यभर ‘लोकमत - रक्ताचं नातं’ हा उपक्रम हाती घेऊन ठिक ...
येत्या आठ दिवसांत जिल्ह्यात दमदार पाऊस न पडल्यास अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. यंदाच्या वर्षी किमान १ लाख १० हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाचा आहे. बहुतांश शेतकऱ्यां ...
रक्तदान शिबिराची सुरुवात बाबूजींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी सावंगी रुग्णालयातील रक्तपेढीच्या सहकार्याने शिबिर घेण्यात आले. यावेळी रक्तदान शिबिरात स्वप्नील कापसे, सूरज दुरगुडे, गौरव अलोने, प्रशांत चांभारे, देव ...
देवळी येथील खासदार रामदास तडस क्रीडा संकुलात आयोजित शिबिराचे उद्घाटन खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सूचिता मडावी होत्या. वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्ह ...
कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न हाेत आहे. परंतु, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्याला शासनाकडून तोकडा लस साठ्याचा पुरवठा करून लस कोंडीच केली जात आहे. लस ...