जिल्ह्यातील आष्टी आणि कारंजा तालुका वगळता इतर सहाही तालुक्यामध्ये बुधवारी रात्रीपासून पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यात एकूण ७३.२३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक सेलू तालुक्यात २१.४० मि.मी. तर समुद्रपूर ...
कोरोनाबाधितापासून घरातील किंवा परिसरातील व्यक्तींना संसर्ग होऊ नये त्यामुळे रुग्णाला गृहविलगीकरणात ठेवले जात होते. परंतु, ज्या रुग्णाच्या घरी राहण्याची वेगळी व्यवस्था नाहीत, अशा रुग्णांकरिता जिल्ह्यात १९ कोविड केअर सेंटरची उभारणी केली होती. याकरिता ज ...
आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या केंद्रावर नागरिकांची लसीकरणासाठी प्रचंड गर्दी झाल्याने तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पाऊस असूनही नागरिक लस घेण्यासाठी केंद्रांवर रांगा लावून आहेत ...
दिलीप व्यापारी आणि सारंग व्यापारी दोघे रा. झाडगाव गोसावी हे एम.एच.३२ आर. ८५८१ क्रमांकाच्या दुचाकीने हे वर्ध्याला येत असताना बल्लाळ लॉन समोरील रस्त्यावर असलेल्या वळण रस्त्यावर समोरुन भरधाव येणाऱ्या एम.एच.३२ क्यू. ७००९ क्रमांकाच्या ट्रकचालकाने दुचाकीला ...
जि.प. बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यातील वर्धा, हिंंगणघाट, कारंजा, देवळी व आर्वी या तालुक्यांतील जवळपास ८९ कामांसाठी नुकताच ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये रस्त्याचे डांबरीकरण, मजबुतीकरण, खडीकरण व सिमेंटीकरण आदी कामांचा समावेश आहे. कोट्यवधी ...
शिक्षण आणि नोकरीच्या कारणामुळे अनेक व्यक्ती विदेशात जातात. यापैकी काही व्यक्ती इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे रीतसर आवेदन सादर करतात. याच आवेदकांची प्रकरणे सध्या अवघ्या ७२ तासांत निकाली काढून विदेशात जाणाऱ्यांना व रीत ...
सध्याच्या पीक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सोयाबीन, कपाशी तर तुरीचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मागील महिन्यात दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील विविध भागांत थांबून थांबून पावसाच्या सरी झाल्याने पीक परिस्थितीही ...
या वर्षात सुरुवातीपासूनच पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल शंभरापार गेले असून डिझेलही शंभर रुपयांच्या जवळपास आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढल्याने इतरही वस्तुंच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. सिलिंडरच्या दरामध्येही नुकताच २५ रुपयांनी वाढ ...
काही किरायेदारांनी घरमालकांच्या नाकीनऊ आणले आहे. बऱ्याच दिवसांपासून किराया न देता राहत आहे. किराया द्या किंवा घर खाली करा, म्हटले तर घरमालकालाच दमदाटी करून घरावर ताबा मिळवून बसले आहे. कोणतेही कष्ट न करता किंवा मोबदला न देता फुकटात घरावर वेटोळे मारून ...
कोरोना संकटाच्या काळातही राज्यात रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘लोकमत’च्या वतीने संपूर्ण राज्यभर ‘लोकमत - रक्ताचं नातं’ हा उपक्रम हाती घेऊन ठिक ...