नियंत्रण कक्षातील महिला कर्मचारी २४ तास कर्तव्य पार पाडतात. मात्र, काहींकडून विनाकारण केवळ पोलिसांची मजा घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना त्रास देण्याचे काम केले जात आहे. माझी मुलगी खूप त्रास देते, पती दारू पितो, त्याला समजवा; इतकेच नव्हे तर काही मद् ...
हल्ली सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम ठरताना दिसून येत आहे. कमी वेळात जास्त व्यक्तींच्या संपर्कात येण्याकरिता फेसबूक, इन्स्टाग्राम व ट्विटर या माध्यमांचा वापर वाढला आहे. याचाच फायदा वर्ध्यातील चारही विधानसभा क्षेत्रातील आमदार व खासदारही करून घेत आहेत. ...
जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांमधील तब्बल ३३१ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या असून लवकरच ते आपला नवीन पदभार स्वीकारणार आहेत. आता विनंती बदल्यांची प्रक्रिया पोलीसदप्तरी सुरू असल्याची माहिती आहे. पोलीस दलातील प्रशासकीय बदली प्रक्रियेत अधिक ...
राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे रोजी घेण्याचे निश्चित केले होते. परंतु दरम्यानच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. राज्यभरात कोरोनाची स्थिती आटोक्यात ये ...
शिक्षेस पात्र ठरलेला आरोपी हा वर्धा शहराशेजारील सावंगी (मेघे) भागातील समतानगर येथील रहिवासी आहे. त्याला न्यायाधीश आदोने यांनी भादंविच्या कलम ३२५ (अ) अन्वये दहा वर्षांचा साधा कारावास तसेच कलम ५०६ (२) नुसार तीन वर्षांचा सश्रम कारावास व ३ हजार दंड तसेच ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षा गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही झालीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारे गुणदान करण्यात आले. जिल्ह्याच्या आठही तालुक्यातून ७ हजार ३८ ...
अवैध व्यवसायामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे. वर्धा शहरातील इतवारा बाजार, तुकाराम वॉर्ड, परदेशीपुरा, शास्त्री चौक, टिळक भाजी मार्केट गोल बाजार, आर्वी मार्गालगत कित्येक दिवसांपासून अवैधरीत्या चेंगळ व्यवसाय चालविला जात आहे. साय ...
जिल्ह्यात २२ बँकांच्या एकूण १४१ शाखा आहेत. यात २६ खासगी, तर ११५ शासकीय आहेत. पीककर्जाचे उद्दिष्ट मिळताच प्रत्येक बँक शाखेला वेगवेगळे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. पीककर्ज वाटपाची प्रक्रिया राबविताना काही बँकांना समाधानकारक तर काहींनी कासवगतीच ...
त्याने ३ जून १९९२ मध्ये कॅम्प परिसरात स्वत:जवळ असलेल्या रायफलने काही राऊंड फायर करुन नागरिकांना जखमी केले होते. ही घटना २९ वर्षांपूर्वी घडली होती. तेव्हापासून सुभाष नाखले हा रायफल आणि काही राऊंडसह फरार होता. सुभाष मुळचा आर्वी तालुक्यातील धनोडी बहाद ...