Wardha News तारासावंगा परिसरात गेल्या आठवडाभरापासून बुरशीजन्य रोगामुळे मोसंबी फळाची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, आधीच कोरोनामुळे फळांना भाव नसल्याने संकटात असलेले शेतकरी फळगळतीमुळे हवालदिल झ ...
Wardha News नक्षल चळवळीतून बाहेर पडून सामान्य जीवन जगण्यासाठी गडचिरोलीतील बारा जणांनी तेथील पोलीस विभागाच्या सहकार्याने प्रशिक्षण घेऊन अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या आश्रमाला शुक्रवारी भेट दिली. ...
Wardha News विदर्भातील एक जुगाडू ‘रॅन्चाे’ गेल्या काही दिवसांपूर्वी काळाच्या पडद्याआड गेला. त्या घटनेची शाई वाळते न वाळते ताेच आणखी एक विदर्भातीच रॅन्चाे काळाने हिरावून घेतला. ...
शासनाच्या शिवभोजन योजनेचा प्रारंभ राज्यात २६ जानेवारी २०२० पासून सुरू झाला. गरीब व गरजू लोकांना स्वस्तात भोजन मिळावे याकरिता शासनाने वर्धा जिल्ह्याकरिता २३ ऑगस्ट २०२१ पर्यंत वर्धा शहर व जिल्ह्यांतर्गत आठ तालुके मिळून १७ केंद्रे सुरू करण्यात आली. या ...
वर्धा नगरपालिका प्रशासन येळाकेळी तसेच पवनार येथील धाम नदीच्या पात्रातून दररोज २७ द.ल.ली. पाण्याची उचल करते. उचल करण्यात आलेल्या पाण्यावर पवनार तसेच वर्धा शहरातील आयटीआय टेकडीवरील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केल्यावर त्या पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठ ...
दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात भाजीपाला वर्गीय उत्पादन घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे, बऱ्याच शेतकऱ्यांनी ४-५ फुटांच्या अंतरावर तूर पिकाची लागवड केली, दोन तासांमधील अंतर अधिक असल्याने व हल्ली ही जागा रिकामी राहू नये या उद्देशाने बऱ्याच शेतकऱ्यां ...
जिल्ह्यात अंत्योदय, प्राधान्य कुटुंब आणि शेतकरी गटातील ११ लाख ३१ हजार ९६५ लाभार्थी असून या सर्वांना वितरण व्यवस्थेव्दारे स्वस्त दरात धांन्य पुरवठा होतो. पण, कोरोनायनापासून प्राधान्य आणि अंत्योदय गटाकरिता नियमित धान्यासोबत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन् ...
बसगाड्यांमध्ये पॉपकॉर्न, खारे दाणे व अन्य वस्तूंची विक्री करणाऱ्यांनाही मोठा फटका बसला. अनलॉकनंतर एस.टी.ची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली असून व्यावसायिकांचे व्यवसाय सुरळीत होत असल्याने संसाराची गाडीही पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक ...
धुरामुळे फळबागांवरही परिणाम होत असल्याच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्ग, वर्धा, नांदेड महामार्गासाठी अवैध मुरूम चोरी, वाळूचे अवैध उत्खनन कमी झाले असताना अवैध वीट भट्ट्यांनी आता डोके वर काढले आहे. वर्धा तालुक्यात तब्बल ७७ वीटभट् ...