शहरातील अर्धवट रस्ता कामामुळे अनेक अपघात झाले. न. प.ने २०० कोटी रुपये खर्चून भूमिगत गटार योजना, पाणीपुरवठा योजना, बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे काम सुरू केले. मात्र, आज तीन वर्षांचा कालावधी लोटूनही नवीन पाईपलाईनमधून पाणी मिळत नाही. कंत्राटदाराने अद्याप ...
‘भाईगिरी’ची क्रेझ युवकांना असल्याने त्यांनी इतरांसारखे आपणही तलवारीने केक कापून जन्मदिवस साजरा करू असे ठरविले. ठरल्याप्रमाणे मोठ्या संख्येने युवक गोमाजी वॉर्डातील चौकात मध्यरात्री एकत्र आले आणि एका टेबलवर सात ते आठ केक ठेवून ते केक धारदार तलवारीने का ...
Wardha News पुलगाव येथील सुधीर बांगरे यांचे चारचाकी वाहन घरी उभे असतानाही त्यांच्याकडून आॅनलाइन पद्धतीने टोल वसूल करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. ...
शहरासह लगतच्या भागात ८४ वर हॉटेल्स, रेस्टॉरंटस् असून, सर्वच हॉटेल्स आता पूर्ण क्षमेतेने सुरू झाले आहे. १३९२ च्या जवळपास या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कामगार आणि कर्मचाऱ्यांची संख्या आहे. कोरोना महामारीच्या काळात आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागलेल् ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल आठ ते नऊ महिने रेल्वे वाहतूक ठप्प होती. त्यानंतर शिथिलता मिळाल्याने रेल्वे सेवा सुरू झाली. काही बोटांवर मोजण्याइतपत स्पेशल ट्रेन्स सुरू करण्यात आल्या. मात्र, आता कोरोना नियंत्रणात आला असला तरीदेखील पॅसेंजर रेल्वे सुरू न ...
सेवाग्राम हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्रस्थान राहिले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वर्धा आणि सेवाग्राममध्ये बराच काळा वास्तव्य राहिल्याने जिल्ह्याचे स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान राहिले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘चले जाव’ चा नारा द ...
चार वर्षांपूर्वी आरोग्य केंद्राची जुनी इमारत पाडून नवीन इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले. त्यामुळे येथील कामकाज डॉक्टरांच्या दोन शासकीय निवासस्थानावरुन सुरुआहे. जागेअभावी आरोग्य व्यवस्था पूर्णत: ढेपाळल्याने नवीन इमारत तात्काळ पूर्ण करुन सेवेत आणण्या ...
Wardha News police विनयभंग प्रकरणाच्या तपासासाठी आलेल्या महिला पोलिसांनी पीडितेला भर चौकात उभे ठेवत तिच्यासमक्ष काही व्यक्तींची साक्ष नोंदविली. या घटनेमुळे झडशी परिसरात खळबळ उडाली आहे. ...
देशभरात ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा होत असून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांमध्ये ‘फ्रिडम रन’ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामच्या महात्मा गांधी आश्रमाची निवड करण्यात आली. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिक ...