जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बरबडी येथील शेतशिवारात भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिवाय ॲपमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्याबाबत आश्वस्त केले. शेतकऱ्यांच्या सात-बारावर पिकाची नोंद घेण्यास होणारा विलंब किंवा चुकीच्या पिकाची नोंद झाल्यामुळे श ...
‘ब्रेक द चेन’अंतर्गत तब्बल ४५ दिवस एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. या काळात वर्धा विभागाचे ९ कोटी रुपयांचे वाहतूक उत्पन्न बुडाले. अनलॉकनंतर एसटीची आता पूर्णक्षमतेने धावत आहे. राखी पौर्णिमेपूर्वी फारशी प्रवासी संख्या राहत नसल्याने १८० ते २०० बसेस सोड ...
कोरोनाकाळात अनेकांना आर्थिक फटका बसला असून ओढाताण करून गाडा रुळावर आणण्याचा प्रत्येकाकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, महागाई पाठ सोडत नसल्याने सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहे. रोजच्या जीवनामध्ये अत्यावश्यक असलेले गॅस सिलिंडरही दरमहा २५ रुपयांनी वाढत अस ...
जिल्हा शल्यचिकित्सकांचे दुर्लक्ष होत असून सीएसच्या दुर्लक्षित धोरणामुळेच रुग्णांनाही नाहक त्रास सोसावा लागत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले. जिल्हा सध्या तापाने फणफणत असून दररोज अनेक नागरिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत ...
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवातझाली असून, प्रत्येक गाव १०० टक्के व्हॅक्सिनेट या उद्देशाने सध्या जिल्ह्यातील आरोग्य विभाग कोविड लसीकरण मोहिमेला गती देत आहे. जिल्ह्यात एकूण ५२० ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींच्या ...
शहरात काही पॉश घरात जुगार खेळला जात आहे. येथे प्रतिष्ठांचा वावर दिवसरात्र आहे. पोलिसांना याबाबत माहिती असूनही छापेमारी केली जात नाही, हा मोठा प्रश्न आहे. लहान जुगारांवर किरकोळ कारवाई केली जाते. सेलू येथील काही आलीशान घरांतही नागपूर येथील काही जुगारी ...
रेल्वे विभाग हा केंद्र सरकारच्या अख्त्यारित येतो. त्यामुळे रेल्वे वसाहतीच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येते; मात्र वर्धा रेल्वे स्थानक परिसराच्या बाजूला असलेल्या रेल्वे वसाहतीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. वसाहत परिसरात ...
Wardha News आर्वी तालुक्यातील शिरपूर (खडकी) शिवारात सुरू असलेल्या बंधारा कम रस्त्याच्या बांधकामासंदर्भात शेतकऱ्यांनी आमदार दादाराव केचे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत आमदारांनी तेथे प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी करीत शेतकऱ्या ...
Wardha News मागील २४ तासांत जिल्ह्यात २३७.७० मिमी पाऊस झाल्याने वर्धा जिल्ह्यातील छोटे, मोठे व मध्यम जलायशातील पाणी पातळीत बऱ्यापैकी वाढ झाली आहे. ...