शक्रियेच्या कार्यक्रमानंतर दुथडी भरून वाहणाऱ्या वर्धा नदीत नाव उलटल्याने तारासावंगा येथील पाच व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून २ लाख प्रतिव्यक्ती शासकीय मदत मंजूर झाली आहे. ...
महावितरणने वीजपुरवठ्याच्या नियमात बदल केला. त्यामुळे, शेतकऱ्याला दिवसभर काम करून रात्री १० ते पहटे ६ या वेळातही राबावे लागत आहे. निर्सगानंतर आता महावितरणही कोपल्याने शेतकऱ्यांवर संकटाचे ढग निर्माण झाले आहेत. ...
आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपी निलेश वालमांढरे याच्यावर शहर पोलीस ठाण्यात दारूविक्री सह विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. तसेच मृतक हा देखील त्याच पार्शवभूमीचा असल्याचे समजते. ...
आईच्या दशक्रियेसाठी आलेल्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना आंजी-बोरगाव मार्गावर घडली. राजू पंजाब घोगले (५०), रा. बोरगाव (सावळी) असे मृतकाचे नाव आहे. ...
वर्ध्यातील विकासभवनामागे असलेल्या शासकीय धान्य गोदामातून वितरित करण्यात येणार धान्यसाठ्याच्या पोत्यात ४ ते ५ किलो धान्य कमी असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे गोदाम व्यवस्थापकाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या छताला लावलेले पंखे नादुरुस्त असल्याने उपचारासाठी दाखल झालेल्या महिला रुग्णाला आपल्या सोईसाठी चक्क घरून पंखा आणावा लागला. या प्रकारामुळे ग्रामीण रुग्णालयातील असुविधांचा कारभार पुन्हा उघड झाला आहे. ...
रविवारी या रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करतात. पण, रविवारी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने भर दुपारी जिल्हा सामान्य रुग् ...