लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

जिल्ह्यात १९.८० लाख क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होणार - Marathi News | The district will produce 19.80 lakh quintals of soybean | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कृषी विभागाचा अंदाज : हेक्टरी १० ते ११ पोत्यांचा उतारा

शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेत आल्यावर जिल्ह्यात सोयाबीनचे नेमके किती उत्पादन झाले हे स्पष्ट होणार आहे. यंदा आर्वी तालुक्यात ११,०४१ हेक्टर, आष्टीत ८,७४५ हेक्टर, कारंजात १३,१२३ हेक्टर, सेलूत १७,२६१ हेक्टर, देवळीत १९,०१८ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात १८,६ ...

शिक्षणोत्सवात बालकांचा उत्साह - Marathi News | Enthusiasm of children in education | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अखेर शाळांची घंटा वाजली : पहिल्या दिवशी पाचवी ते बारावीच्या सहाशेवर शाळा सुरू

कोरोनाच्या नियमांचे पालन करीत शिक्षकांकडून शाळेत आलेल्या बालकांचे तापमान मोजून आत प्रवेश दिला. त्यासोबत वर्गामध्ये एका बाकावर एक याप्रमाणे आसन व्यवस्था करण्यात आली. सामाजिक अंतरासोबतच नियमित हात धुणे, तोंडावर मास्क आणि सोबत पाण्याची बॉटल आणण्याच्याही ...

‘वॉश-आऊट’च्या धाडीत दीड कोटीचा गावठी दारूसाठा नष्ट - Marathi News | One and a half crore village liquor stocks destroyed in the 'wash-out' line | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पोलिसांची धडाकेबाज मोहीम : गावठी दारुभट्ट्या केल्या उद्ध्वस्त, आठ महिन्यांत १६४ अवैध दारुअड्ड्यांवर

प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावठी दारुभट्ट्या उद्ध्वस्त करून दारुविक्रेत्यांवर कारवाई सत्र राबविण्याचे आदेश संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिलेले आहेत.  त्या अनुषंगाने मागील आठ महिन्यांत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी, कर्मचा ...

मजबूत संघटन ही पक्षाची ताकद असून, संघटन मजबुतीसाठी प्रयत्न करा - Marathi News | Strong organization is the strength of the party, try to strengthen the organization | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सुधीर मुनगंटीवार : पुलगाव येथे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मेळावा, विविध विकास कामांचा श्रीगणेशा

शेतकऱ्यांना पंचनामे सांगणारे दळभद्री हे सरकार असून, संघर्ष करा. राज्यात भाजपचे सरकार आल्याशिवाय शेतकऱ्यांचे तसेच महात्मा गांधींचे स्वप्नही पूर्ण होणार नाही, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.  खा. तडस यांनी, अल्पमतातील नगर परिषद चालवणे कठीण आहे; परंतु ...

तापाने वाढविला मनस्ताप; कोविड लसीकरणाला लागतोय ब्रेक - Marathi News | Increased heartburn; Covid vaccination breaks | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रुग्णालय फुल्ल : जिल्ह्यात व्हायरल फ्लू अन् डेंग्यूने डोके वर काढले

तापाने लाभार्थ्यांचा मनस्ताप वाढविला असून, त्याचा परिणाम लसीकरण मोहिमेवरही होत आहे. उसंत घेत सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात व्हायरल फ्लू, तसेच डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रत ...

आरोग्यदायी हातसडीचा तांदूळ कोठे मिळतो हो भाऊ? - Marathi News | Where do you get healthy handloom rice, bro? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आरोग्यदायी हातसडीचा तांदूळ कोठे मिळतो हो भाऊ?

कुठलीही प्रक्रिया न केलेले किंवा पॉलीश न केलेले आणि हाताने सडलेले तांदूळ म्हणजे हातसडीचे तांदूळ. सुदृढ आरोग्यासोबत मधुमेह नियंत्रणासाठीही हे तांदूळ उपयोगी असल्याचे समोर येत असल्याने या तांदळाच्या मागणीत वाढ झाली आहे. ...

सावधान, एक क्लिक देऊ शकतो तुम्हाला लाखोंचा फटका! - Marathi News | Beware, one click can give you millions! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सावधान, एक क्लिक देऊ शकतो तुम्हाला लाखोंचा फटका!

डिजिटल व्यवहाराचा गैरफायदा घेणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी मोठ्या रकमा असलेल्या बँक खात्यांच्या ऑनलाइन व्यवहारांना लक्ष्य करीत फसवणुकीचे प्रकार सुरू केले आहेत. ...

हे राम...! काँग्रेस नेत्यांकरिता ‘बापू’ केवळ नावापुरतेच? - Marathi News | Hey Ram ...! For Congress leaders, 'Bapu' is just a name? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेवाग्राम आश्रमाकडे पाठ : जयंती दिनाला ना पालकमंत्री आले, ना आजी-माजी आमदार

देशभरात स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात राबविला जात आहे. यात काँग्रेसच्यावतीनेही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे गांधी जयंतीदिनी सेवाग्राम आश्रम परिसरात काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, आजी-माजी व पदाधिकारी उपस्थि ...

सत्य आचरणात आणून गांधींनी अहिंसेलाच शस्त्र बनविले - Marathi News | By bringing the truth into practice, Gandhi made non-violence his weapon | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भगतसिंह कोश्यारी : महात्मा गांधी हिंदी विश्व विद्यालयात दीपोत्सव

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनात सत्य आणि अहिंसेचे महत्त्व ओळखून सत्य आचरणात आणले. ज्या इंग्रज सत्तेचा सूर्यास्त होत नव्हता, अशांसोबत महात्मा गांधी यांनी अहिंसेला शस्त्र बनवून लढा दिला, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्या ...