कुणाला ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यासारखा त्रास उद्भवतो. अनेक जण याला आजार समजून डाॅक्टरकडे उपचारासाठी जातात; परंतु हा आजार नसून नैसर्गिक बदल आहे. त्यामुळे आपल्या शरीराला वातावरणाशी जुळवून घेताना थोडा त्रास होतो. शरीराच्या तापमानात वाढ होते, शरीरांचे ...
शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेत आल्यावर जिल्ह्यात सोयाबीनचे नेमके किती उत्पादन झाले हे स्पष्ट होणार आहे. यंदा आर्वी तालुक्यात ११,०४१ हेक्टर, आष्टीत ८,७४५ हेक्टर, कारंजात १३,१२३ हेक्टर, सेलूत १७,२६१ हेक्टर, देवळीत १९,०१८ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात १८,६ ...
कोरोनाच्या नियमांचे पालन करीत शिक्षकांकडून शाळेत आलेल्या बालकांचे तापमान मोजून आत प्रवेश दिला. त्यासोबत वर्गामध्ये एका बाकावर एक याप्रमाणे आसन व्यवस्था करण्यात आली. सामाजिक अंतरासोबतच नियमित हात धुणे, तोंडावर मास्क आणि सोबत पाण्याची बॉटल आणण्याच्याही ...
प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावठी दारुभट्ट्या उद्ध्वस्त करून दारुविक्रेत्यांवर कारवाई सत्र राबविण्याचे आदेश संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्या अनुषंगाने मागील आठ महिन्यांत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी, कर्मचा ...
शेतकऱ्यांना पंचनामे सांगणारे दळभद्री हे सरकार असून, संघर्ष करा. राज्यात भाजपचे सरकार आल्याशिवाय शेतकऱ्यांचे तसेच महात्मा गांधींचे स्वप्नही पूर्ण होणार नाही, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. खा. तडस यांनी, अल्पमतातील नगर परिषद चालवणे कठीण आहे; परंतु ...
तापाने लाभार्थ्यांचा मनस्ताप वाढविला असून, त्याचा परिणाम लसीकरण मोहिमेवरही होत आहे. उसंत घेत सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात व्हायरल फ्लू, तसेच डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रत ...
कुठलीही प्रक्रिया न केलेले किंवा पॉलीश न केलेले आणि हाताने सडलेले तांदूळ म्हणजे हातसडीचे तांदूळ. सुदृढ आरोग्यासोबत मधुमेह नियंत्रणासाठीही हे तांदूळ उपयोगी असल्याचे समोर येत असल्याने या तांदळाच्या मागणीत वाढ झाली आहे. ...
डिजिटल व्यवहाराचा गैरफायदा घेणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी मोठ्या रकमा असलेल्या बँक खात्यांच्या ऑनलाइन व्यवहारांना लक्ष्य करीत फसवणुकीचे प्रकार सुरू केले आहेत. ...
देशभरात स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात राबविला जात आहे. यात काँग्रेसच्यावतीनेही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे गांधी जयंतीदिनी सेवाग्राम आश्रम परिसरात काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, आजी-माजी व पदाधिकारी उपस्थि ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनात सत्य आणि अहिंसेचे महत्त्व ओळखून सत्य आचरणात आणले. ज्या इंग्रज सत्तेचा सूर्यास्त होत नव्हता, अशांसोबत महात्मा गांधी यांनी अहिंसेला शस्त्र बनवून लढा दिला, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्या ...