Sabarmati Ashram : साबरमती आश्रम हे देशासाठी श्रद्धा व प्रेरणास्थान आहे. याच ठिकाणी राहून गांधीजींनी आपल्या कार्याला सुरुवात केली होती. ही राष्ट्रीय धरोवर आणि इतिहास पुसून काढण्याचे काम केंद्र सरकारच्या १ हजार २०० कोटी निधीच्या माध्यमातून होणार आहे. ...
जिल्ह्यात दिवसभरात किमान तीन ते चार दुचाकी चोरीला जात आहेत. याची पोलिसात नोंद होते. मात्र, चोरीला गेलेली दुचाकी क्वचितच सापडते. शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने पोलिसांकडून वेगवेगळी तपास पथके नेमून एखाद्या चोरट्याला अटक केली जाते. त्यांच्य ...
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाली. यामुळेच लोखंडाचे तसेच विविध बांधकाम साहित्यांच्या दरात वाढ झाल्याने घराचे स्वप्न महागले आहे. डिझेल आणि कोळशाच्या भाववाढीचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. पेट्रोल व डिझेलचे दर सध्या आकाशालाच भ ...
सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थी तालुक्याचे स्थळ असलेल्या कारंजा येथे शिक्षणासाठी येण्यास सुरुवात झाली आहे. यात वाघोडा, तरोडा, काकडा, परसोडी, लोहारी, सावंगा, भारसिंगी येथील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. परंतु, काटोल आगारातून बसेस नियोजित वेळेत न सोडल ...
जिल्ह्यात महावितरणने तब्बल ३ लाख ९८ हजार ७७४ ठिकाणी विद्युत जोडणी दिली असून या ग्राहकांकडे तब्बल ३२१.६१ कोटींची रक्कम थकली आहे. थकबाकीदारांनी वेळीच देयक अदा करावे यासाठी वारंवार पाठपुरावा केला जात आहे. परंतु, अजूनही अनेकांनी विद्युत देयक न भरल्याने म ...
भरधाव वाहन अल्लीपूर येथील यशवंत शाळेजवळ आले असता वाहनाचे स्टेअरिंग अचानक लॉक झाले. दरम्यान, अनियंत्रित झालेले हे वाहन थेट रस्ता दुभाजकावर चढत पथदिव्यांच्या खांबावर धडकले. या अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी झाला असून, पथदिव्याचे, तसेच अपघातग्रस्त वाहनाच ...
वर्धा जिल्ह्यात मान्सून दाखल होण्यापूर्वी मार्च, एप्रिल आणि मे या उन्हाळ्याच्या दिवसांत वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, तसेच कारंजा (घा.) तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे उभ्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचे सर्वेक्षण करून शासकीय मदतीची मागणी ह ...
शक्रियेच्या कार्यक्रमानंतर दुथडी भरून वाहणाऱ्या वर्धा नदीत नाव उलटल्याने तारासावंगा येथील पाच व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून २ लाख प्रतिव्यक्ती शासकीय मदत मंजूर झाली आहे. ...