एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकरिता २८ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. त्यानंतर काही ठिकाणी संप मागे घेऊन वाहतूक सुरू केली होती. परंतु नंतर लगेच राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घ्या, अशी मागणी घेऊन पुन्हा संप पुकारला तो आ ...
भंगार वाहनांचा वापर सध्या खासगी प्रवासी वाहतुकीसाठी केला जात आहे. प्रत्येक प्रवाशाला चांगली खासगी प्रवासी वाहतूक सेवा मिळावी तसेच कुठल्याही प्रवाशाची आर्थिक पिळवणूक होऊ नये यासाठी जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन विभाग प्रयत्न करीत असला तरी अनेक भंगार ...
निवडणुकीत सतरा वार्डात ॲड. सुधीर कोठारी गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उतरविण्याची तयारी चालविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा दुसरा गट माजी आमदार राजू तिमांडे यांनीही १७ वार्डातून उमेदवार उभे करण्याचे निश्चित केले आहे. ...
प्रभारावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेत येथील निविदा शाखेतील २ कर्मचाऱ्यांनी चांगलाच उधम केला आहे. ‘३ टक्के द्या अन् कार्यारंभ आदेश घ्या’ असा अलिखित नियमच काढल्याने अनेक कंत्राटदारांची मुस्कटदाबी झाली आहे. ...
निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या २१ डिसेंंबरला मतदान होणार आहे. आता या चारही नगरपंचायतीमधील अधिकारीशाही संपून महिनाभरात लोकशाही नांदणार आहे. चारही नगरपंचायतीमध्ये आरक्षण जाहीर झाल्यापासूनच राजकारण तापायला लागले आहे. ...
पीडिता शिकवणीला गेली असता एकही विद्यार्थी नव्हता. पीडितेने विचारपुूस केली असता राहुल भारती याने पीडितेशी बळजबरी करीत तिचे लैंगिक शोषण केले. तसेच याबाबत कुणालाही सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. ...
ग्रामीण भागाच्या विकासकामांकरिता जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालयाची भूमिका बजावतात. यामध्ये बांधकाम विभागाचे मोठे योगदान असते. या विभागामार्फत इमारत, रस्ते, नाल्या व पूल, आदी कामे केली जातात. या कामांकरिता विविध शीर्षकाखाली निधी प्राप्त होतो. त्यामधून ...