जिल्ह्यातील ४९ हजार ४३० व्यक्तींना आतापर्यंत कोविडचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी ४८ हजार ९७ व्यक्तींनी कोविडमुक्त झाले असून १ हजार ३२७ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात सद्यस्थितीत तीन ॲक्टिव्ह कोविड बाधित आहेत. सध्या नवीन कोविड बाधित ...
जाम येथील पी.व्ही. टेस्क टाइल्स कंपनीतून चोरट्यांनी १५ लाख १४ हजार ७३४ रुपये किमतीचे तांब्याच्या ताराचे रोल चोरून नेल्याची तक्रार सुरक्षाप्रमुख अमोल रामचंद्र पवार यांनी समुद्रपूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेत ...
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ५८ हजार ८२६ शेतकऱ्यांची कर्ज खाते बँकांकडून अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी ५४ हजार ८४४ कर्जबाजारी शेतकऱ्यांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर ...
Wardha News आत्महत्याग्रस्त शेतकरी एकल महिलांच्या कथा मांडणारे नाटक ‘तेरवं’ची निवड नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीच्या २२ व्या ‘भारत रंग महोत्सव’ या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी करण्यात आली आहे. ...
जाम येथील टेक्सटाइल्स कंपनीतून तांबा ताराचे रोल चोरून नेणाऱ्या टोळीतील नऊ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी तब्बल १४ लाख ५६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ...
शेळ्या चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा वर्धाच्या पोलिसांना यश मिळाले आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी १०.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, त्यांच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. ...
दोन कोंबड्यांमध्ये एकमेकांसोबत झुंज लावून त्यावर पैशाचा जुगार खेळणाऱ्या १४ जुगाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख रकमेसह १४ दुचाकी तसेच इतर साहित्यही जप्त केले. ...
लग्न लागायच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल, तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो. या कायद्याने बालविवाह घडवून आणणे, तत्संबंधित सर्व सोहळे व इतर गोष्टीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. १९७८ च्या कायद् ...
ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात विदेशवारी करून परतलेल्या प्रत्येक व्यक्तीवर जिल्हा प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत सहा व्यक्ती विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतले असून त्यापैकी तीन व्यक्ती मुंबई, दोन हैदराबाद तर एक दिल्ल ...