विवाह सोहळ्यांसाठी अनेकांनी मंगल कार्यालय आरक्षित केले असले तरी जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक मंगल कार्यालयाची क्षमता निश्चित केली जाणार आहे. मंगल कार्यालयाच्या क्षमतेपेक्षा ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १०० व्यक्तीच लग्न सोहळ्यांना उपस्थ ...
जिल्ह्यात काही शेतकरी सलग तूर तर काही आंतरपीक म्हणून तूर लागवड करतात. यंदा जिल्ह्यात ६६,३८४.६९ हेक्टरवर तूर पिकाची लागवड झाली. दिवाळीपूर्वी पीक परिस्थिती बघता हेक्टरी सरासरी १३.३५ क्विंटल उत्पादनाची शक्यता होती. पण दिवाळीनंतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण ...
पत्नीने आपल्या पतीला गावातील एका अल्पवयीन मुलीवर बळजबरी बलात्कार करावयास लावल्या प्रकरणातील आरोपी प्रिया मारबदे ही विवाह न करताच मारुती मारबदे याच्यासोबत मागील काही वर्षांपासून राहत होती, पोलिसांच्या चौकशीत पुढे आले आहे. ...
शनिवारी सायंकाळच्या सुमारास दुचाकीने शेतातून घरी परत येत असलेल्या बाप-लेकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक देत घटनास्थळावरून पळ काढला. यात बाप-लेकाचा मृत्यू झाला होता पोलिसांनी त्या आरोपीला शोधून काढले आहे. ...
आर्वी तालुक्यातील एका गावात महिलेनं आपल्या पतीला गावातील एका अल्पवयीन मुलीवर डोळ्यादेखत बळजबरी बलात्कार करायला लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...
जिल्ह्यात सध्यातरी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नसला, तरी कोविडची तिसरी लाट वर्धा जिल्ह्यावर ओढावल्यास कोरोना लसीचा एकही डोस न घेतलेल्या तब्बल ६१ हजार ८५१ व्यक्ती कमकुवत दुवा ठरणार आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ५ लाख ५५ हजार ४१४ व्यक्तींनी कोविड लसीचे ...
विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात ७५ हून अधिक व्यक्ती परतले असले, तरी या सर्व व्यक्तींची आरटीपीसीआर कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. असे असले तरी विदेशवारी करून परतणाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. शिवाय विलगीकरण काळातील ...
वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनी सुरू केली आणि त्यातूनच कोट्यवधींची माया जमविणे सुरू केले. पेपरफूट प्रकरण पुढे आल्यानंतर त्याच्या संपत्तीचा पेटारा खुलू लागला आहे. ...
आंदोलनकाळात गुरुवारी एकाच दिवशी तीन आगारातून सोडण्यात आलेल्या बसेसने तब्बल ५० फेऱ्या पूर्ण केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. एकूणच संपानंतर प्रवासी वाहतूक सेवा पूर्वपदावर येण्यासाठी जिल्ह्यात विशेष प्रयत्न होत आहेत. ...
एकूण १२६ कामे केली जात असून त्यापैकी ६२ कामे पूर्ण झाली आहे. उर्वरित सर्व कामे अंतिम टप्प्यात आहे. या कामांसाठी १६० कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहे. आराखड्यातील कामांमुळे सेवाग्राम, वर्धा व पवनारचा चेहरा मोहरा बदलणार असून या तीनही ...