वर्षानुवर्षे खितपत पडल्याशिवाय प्रकल्प पूर्ण होणार नाही, ही परंपराच जणू वर्धा जिल्ह्याला लाभली आहे़ निम्न वर्धा, लाल नाला या प्रकल्पांतून याचा प्रत्यय आला़ ...
यंदाच्या खरीपात शेतकऱ्यांच्या माथी आलेल्या नापिकीने त्याला चांगलेच जेरीस आणले. यात येथील एका शेतकऱ्याने पाच एकरात ४२ हजार ३५० रुपये खर्च करून सोयाबीनचा पेरा केला. ...
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे; पण यातही निधी अप्राप्तीचा खोडा आड येत असल्याचे दिसते़ जिल्ह्यातील ५८ पैकी केवळ ८ गावांतील योजनांची कामे पूर्ण झाली आहेत़ ... ...
नवी मुंबई : पनवेलमधील स्थानिक व बाहेरील या वादावरून सीएनजी भरण्याच्या वादाचे रूपांतर भांडणात झाल्याने सीएनजी पंप कर्मचार्याला रिक्षा चालकाने मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. ...