अनेक अडचणी आल्या, हातात पैसाही नव्हता, अशाही स्थितीत ते डगमगले नाही. आत्महत्येचा विचारही कधी मनाला शिवू दिला नाही. अशातही शासकीय मदतीवर निर्भय न राहता एका शेतकऱ्याने ...
जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील ३६ गावांसह आष्टी व कारंजा तालुक्यातील २९२ गावांना दुष्काळी स्थितीतून वगळण्यात आले होते, याबाबत ‘लोकमत’च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर ...
पोलिसांचा तिसरा डोळा असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सध्या आष्टीत तालुक्यात चांगलाच धुडगूस घातला आहे. कारवाया दाखविण्यासाठी हे पथक कुणाच्याही घरात झडती ...
काही वर्षांपूर्वी इंटरनेटची सुविधा ही केवळ सायबर कॅफेमध्येच उपलब्ध असायची. गावखेड्यात त्याचा गंधही नव्हता. इंटरनेट चालणारे मोबाईल हे खूप महागडे असायचे. त्यामुळे सायबल कॅफेत युवकांची ...
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. अनेक समस्या त्यांना सतावत आहे. त्यामुळे एकजूट राहा, त्याशिवाय न्याय मिळणार नाही असे विचार महाराष्ट्र जिल्हा ...
आर्थिकदृष्टया, कंठत जीवन जगत असलेला शेतकरी यातून कधीतरी मार्ग निघेल, अशी आशा वारंवार उराशी बाळगत असतो. मात्र शेतकऱ्याच्या मागे लागलेले अस्मानी संकट पाठ सोडत नसल्याने ...
निर्मल भारत अभियानानंतर स्वच्छ भारत अभियान जोर पकडत आहे़ यात गावे स्वच्छ करण्याचा ध्यास ग्रा़पं़ सचिव, पदाधिकारी तसेच ग्रामस्थांना लागला आहे; पण यात निर्मल ग्राम ...
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत एक वर्षापूर्वी वडनेर ग्रा़पं़ मध्ये सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या; पण या विहिरींचे अनुदान देण्यात आलेले नाही़ यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे़ ...
येथील यशवंत महाविद्यालयात विद्यार्थिनींकरिता असलेल्या स्वच्छतागृहात अर्भक आढळल्याने चांगलीच खळबळ माजली. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघड झाली. ...