शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून गाव पातळीवर पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषी सहायक आदींसह गावातील प्रमुख व्यक्तींची समिती स्थापन करण्याचा विचार व्हावा. तसेच सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, ...
संपूर्ण जिल्ह्याचे प्रशासन चालविणाऱ्या मिनी मंत्रालयाची जुनी इमारत अपूरी पडत होती़ यामुळे नवीन इमारतीचे अनेक टप्प्यांमध्ये काम पूर्ण करण्यात आले़ सदर इमारत मार्च २०१३ मध्ये जिल्हा ...
शेतीच्या वादावरून नजीकच्या गिरोली व ममदापूर शिवारातील दोन वेगवेगळ्या घटनेत परस्पर विरोधी दोन्ही गटांनी ऐकमेकांवर कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी केले. यामध्ये दोन्ही गटातील तिघे जण गंभीर ...
दिवसेंदिवस रोडावत असलेल्या विद्यार्थी संख्येमुळे जिल्ह्यात अनेक शाळेतील तुकड्या बंद पडल्या. त्याचा फटका जिल्ह्यातील शिक्षकांना बसला असून एकूण ८३ शिक्षक अतिरिक्त ठरलेत. ...
शरीरयष्टी आधीपासूनच काहीशी बेताचीच. त्यामुळे खूप अवजड काम कधी जमलंच नाही. कसंबसं चौथीपर्यंत शिक्षण झालं. लहान मोठी कामं करीत असतानाच बहिणीकडून शेंगदाण्याची पापडी बनविणे शिकलो. ...
जिल्ह्यात कालमर्यादा व रिकंडिशनिंग झालेल्या बसगाड्यांतून सुरक्षित वाहतूक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात वर्षभरापासून एकही नवी गाडी आली नसल्याने उपलब्ध ...
शेतकऱ्यांना शासनाकडून सवलतीपोटी कृषी पंपाची वीज मिळत असे. मात्र सबसिडीचा बोजा शासनाच्या तिजोरीवर पडत असल्याची सबब पुढे करून शेतकऱ्यांना नवीन वर्षापासून वीज कनेक्शन देण्याची बंदीचे आदेश दिले आहे. ...
आत्मा, पुण्य, पुनर्जन्म या आधारावर आपल्या देशात जात दीर्घकाळापासून टिकली आहे. विशिष्ट जातीचे लोक बुद्धिमान आणि दुसऱ्या जातीचे लोक कमीबुद्धीचे समजले जातात. ...