बजाज चौक नाव उच्चारताच त्याचे भव्य स्वरुप, वाहनांची रेलचेल, लोकांची धडपड सारेकाही एका क्षणात डोळ्यासमोर उभे राहते. जमनालाल बजाज यांचा भव्य पुतळा या चौकाच्या सौंदर्यात भर घालतो़ ...
गत दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण असल्याने येथील भाजी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या वातवारणामुळे फुलकोबीवर अळ्यांनी हल्ला केला असून पीक धोक्यात आले आहे. ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जिल्ह्यात ३०४ बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना सुविधा पुरवित आहेत़ यात मागणी करूनही नवीन बसेस मिळत नसल्याने बहुतांश बसेस वारंवार दुरूस्त कराव्या लागतात़ ...
अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी आश्रमाद्वारे संपूर्ण देशात रविवारी ग्रामगीता परीक्षा घेण्यात आली़ यात ७२ हजार विद्यार्थी सहभागी झाले. स्थानिक ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात ...
पुलगाव शहरात कचऱ्याचा विळखा पडला आहे. सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा खच, उकिरडे आणि यामुळे सुटणारी दुर्गंधी याचा सामना करताना पुलगाववासियांच्या नाकीनऊ आले आहे. ...
नगर पंचायती वगळता जिल्ह्यातील संपूर्ण स्वराज्य संस्थांचा तसेच विविध शासकीय विभागांचा कारभार चालविणाऱ्या मिनी मंत्रालयाची इमारत सुसज्ज व सर्व सोयींनी युक्त असावी, असे अपेक्षित असते़ ...
सध्या कुठलीही गोष्ट, घटना ‘व्हॉट्स अॅप‘वर झळकल्याशिवाय राहत नाही. एकप्रकारे व्हॉट्सअॅपवर नेहमीच कुठला ना कुठला उत्सव सुरू असतो. सध्या हिवाळ्याच्या दिवसात व्हॉट्सअॅपवर थंडीची चित्रमय लाट पसरली ...
जिल्ह्यातील हजारो कुटुंब स्वत:ची जागा नसल्यामुळे सरकारी जागेवर अतिक्रमण करून २५ ते ३० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. ती जागा त्यांच्या मालकीची नसल्याने त्यांना घरकुल योजनेचा ...
शेतकरी आत्महत्येमुळे ग्रामीण भागातील वातावरण अतिशय भयान झाले आहे. शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. दुष्काळ, अतिवृष्टीमुळे पेरलेले पिकले नाही आणि उगवले त्याला भाव मिळाला नाही. ...
रस्त्यावर व मोठ्या चौकात जाहिरात करताना त्याची पालिकेकडून परवानगी घेण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने निर्गमित केला. याला आज सहा महिन्यांचा कालावधी होत आहे. ...