सध्या कुठलीही गोष्ट, घटना ‘व्हॉट्स अॅप‘वर झळकल्याशिवाय राहत नाही. एकप्रकारे व्हॉट्सअॅपवर नेहमीच कुठला ना कुठला उत्सव सुरू असतो. सध्या हिवाळ्याच्या दिवसात व्हॉट्सअॅपवर थंडीची चित्रमय लाट पसरली ...
जिल्ह्यातील हजारो कुटुंब स्वत:ची जागा नसल्यामुळे सरकारी जागेवर अतिक्रमण करून २५ ते ३० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. ती जागा त्यांच्या मालकीची नसल्याने त्यांना घरकुल योजनेचा ...
शेतकरी आत्महत्येमुळे ग्रामीण भागातील वातावरण अतिशय भयान झाले आहे. शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. दुष्काळ, अतिवृष्टीमुळे पेरलेले पिकले नाही आणि उगवले त्याला भाव मिळाला नाही. ...
रस्त्यावर व मोठ्या चौकात जाहिरात करताना त्याची पालिकेकडून परवानगी घेण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने निर्गमित केला. याला आज सहा महिन्यांचा कालावधी होत आहे. ...
धुके दाटले : खात रेल्वे स्टेशन शिनवारी असे धुक्यामध्ये हरवले होते. धुक्यामुळे काही गाड्यांना उशीर झाला होता. सूयर्नारायणाचे दशर्न झाले नाही. पिरसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागिरकांची तारांबळ उडाली. भातिगरण्यांच्या आवारात ठेवलेली धानाची पोती ि ...
राज्य शासन काही विशिष्ट प्रवाशांना एसटी प्रवासात आरक्षणाची योजना मागील अनेक वर्षांपासून राबवीत आहे. या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची सवलत राज्य परिवहन महामंडळ ...
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या गीत आणि नाटक विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या पश्चिम क्षेत्र पुणेच्या कलाकारांनी महाराष्ट्राचा लोकरंग कार्यक्रम सादर केला. ...
हिंगणघाट शहराचा विस्तार होत असतानाच वाहतुकीची समस्या जटिल होत आहे. शहरातील रस्ते अरूंद असल्याने वाहतुकीची कोंडी होणे हा प्रकार हिंगणघाटवासियांना नित्याचाच झाला आहे. ...
शासकीय जागेवर अतिक्रमण करून एकाने घर बांधले़ वीज जोडणी घेऊन शेजाऱ्यांनाही भाडे तत्वावर वीज पुरविली़ शिवाय एका वॉर्डात काही घरी नावापुरते मीटर घेऊन तारावर हुक ...