तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी परंपरागत पिकांना फाटा देत भाजीपाला वर्गीय पिके घेण्यास प्राधान्य दिले आहे़ यातून अनेक शेतकरी चांगले उत्पन्नही घेत आहेत; पण सध्या भेंडी आणि गवार ...
रेतीघाटांच्या लिलावासाठी परवानगी देण्यापूर्वी अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागतात़ यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पर्यावरण तसेच भूजल सर्वेक्षण विभागाची परवानगी अनिवार्य आहे़ ...
बोगस व बनावट चेचिस क्रमांकाच्या आधारे ओव्हरलोड वाहतुकीचा धक्कादायक प्रकार वर्धा आरटीओच्या कारवाईत पुढे आला आहे. अधिक चौकशीत मोठे रॅकेट उघडकीस येण्याची भीती आरटीओने व्यक्त केली आहे. ...
पाणी सार्वजनिक संपत्ती आहे. पाण्याच्या संवर्धनासाठी पाणी अडवून जिरवण्याचे काम गावकऱ्यांनी करावे. तसेच पाण्याचा योग्य ताळेबंद बांधून संपूर्ण गाव सुजलाम सुफलाम करावे, ...
दुष्काळसदृश्य स्थितीची मागील आठवड्यात केंद्रातील अधिकाऱ्याने पाहणी केली़ पाहणी, आकडेवारीपेक्षा शेतकऱ्यांना थेट मदत व भाववाढीची गरज आहे; पण याकडे कुणाचेही लक्ष नाही. ...
तालुक्यातील बोरी (कोकाटे) येथील उच्च प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहाराचा चार क्विंटल तांदुळ शिल्लक आढळला़ यात ग्रामस्थांनी मुख्याध्यापकावर संशय घेत अफरातफरीची तक्रार केली होती़ ...
आशिया खंडातील सर्वात मोठा केंद्रीय दारूगोळा भांडार, कॉटन मील आणि परिसरातील १३ गावे, हा परिसर पुलगावला जोडला आहे़ या सर्वांना निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने शहरालगत ...
स्वत:चे खोटे नाव सांगून युवतीने एका डॉक्टर युवकाशी शुभमंगल केले. ज्या मुलीशी आपण विवाह केला तिचे नाव दुसरेच असून तिचे या आधीही एक लग्न झाल्याचे कळताच त्याच्या ...
शहराच्या मध्यभागी राष्ट्रीय महामार्गावरील उपजिल्हा रूग्णालयाच्या विस्तीर्ण परिसरात गत अडीच वर्षापासून बांधकाम पूर्णत्वास आलेली ६४ लाखांची ट्रामा केअर युनिटची वास्तू आहे. ...
रेतीघाटांचे लिलाव हा जिल्ह्यातील महसुलात भर घालणारा महत्त्वाचा घटक मानला जातो़ अधिकाधिक रेतीघाटांचे लिवाव झाले तर महसूल अधिक प्राप्त करता येतो; पण यासाठी अनेक प्रक्रिया पार पाडाव्या ...