आठवडाभरापासून वातावरणात झालेल्या बदलामुळे सर्दी, खोकला यासारखे आजार बळावले आहेत. रात्रीसह दिवसाही थंडीचा कहर सध्या सुरू आहे. यामुळे घरोघरी सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ...
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात माहिती अधिकार कायदा २००५ चा फलक लावण्यात आला आहे़ यावर सहायक माहिती अधिकारी म्हणून बदलून गेलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आजही कायम आहे़ ...
टरबुजाची शेती या भागात अनेक शेतकरी करतात़ यात काहींना लाभ होतो तर काहींना नुकसान सोसावे लागते़ एकुर्ली येथील संतोष देवतळे या शेतकऱ्याने टरबुजाची शेती करताना मलचिंग पॉलिथीन पद्धतीचा ...
राज्य शासनाने १३८ ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे; पण यात नाचणगावचा समावेश करण्यात आलेला नाही़ यामुळे विकासाच्या प्रतीक्षेत असलेले ...
येथील लोक महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या रोटरी उत्सवात राविवारी रात्री वाद झाला. या वादात झालेल्या चाकू हल्ल्यात दोघे जखमी झाले. ही घटना रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
मुख्याध्यापक मुख्यालयी राहत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करीत गैरव्यवस्थापनाला कंटाळून ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी मंगरूळ केंद्राअंतर्गत धामणगाव ...
शिक्षणाधिकारी कार्यालयाची पदे भरण्याची परवानगी घेऊन २ मे २०१२ पूर्वी जिल्ह्यात ६४ शिक्षणसेवकांची नियुक्ती करण्यात आली़ या नियुक्तीला तीन वर्षांचा कालावधी झाला तरी त्यांना वैयक्तिक ...
गारठा कमालीचा वाढला असल्याने रात्रीच्या वेळी १२ नंतर चिटपाखरूही गावांमध्ये सध्या दिसत नाही. हीच संधी साधून शहरालगत असलेल्या पवनार येथे एकाच रात्री एसबीआयचे ...
रोजच्या आहारात भाजी हा नित्यनियम होवून गेलेला आहे. त्यामुळेच भाजी उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. परंतु पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. ...
वनविभागाच्या अनास्थेमुळे येथील आदिवासी बांबु कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. वर्षभर वन विभागातर्फे निस्तार दराने बांबू पुरवठा केल्यास या कामगारांच्या हाताला काम मिळेल. ...