बोरतीर्थावर संत केजाजी महाराज यांच्या १०८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमाने प्रतिपंढरी दुमदुमत आहे. १३ जानेवारीपासून या महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. ...
समाजातील ही अंध:कार दूर व्हावा याच दिशेने आम्ही कार्य करीत आहोत. आम्ही चांगले तर सारं जग चांगले. हीच प्रेरणा घेवून व संकल्प ठेवूनच कार्य केले पाहिजे. उत्तम कार्य करून इतरांना प्रेरणा ...
कापूस लावून घेण्यात व भाव देण्यावरून झालेल्या वादात शेतकरी पितापुत्रास मारहाण करण्यात आली. हा प्रकार येथील गुरुकृपा कॉटन मिल परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास घडला. ...
राष्ट्रप्रेम व देशभक्ती व्यक्त करण्यासाठी शिक्षण जात आणि धर्म कधीही अडसर ठरू शकत नाही. त्यासाठी पाहिजे फक्त आंतरीक इच्छा आणि सातत्याचा प्रामाणिक प्रयत्न. या प्रामाणिक ...
जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालयाची पदे भरण्याची परवानगी घेऊन २ मे २०१२ पूर्वी जिल्ह्यात ६४ शिक्षण सेवकांची नियुक्ती करण्यात आली़ या नियुक्तीला तीन वर्षांचा कालावधी झाला ...
राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या पुलगाव शहराला तालुक्याचा दर्जा देण्यासह येथे औद्योगिक वसाहत स्थापन करा ही मागणी गत तीन दशकापासून शहरवासी करीत आहेत. ...
येथील धाम नदीच्या पात्रात होत असलेल्या मूर्ती विसजर्नासह विविध कार्यक्रमामुळे मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे. या घाणीमुळे नदीचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. धाम नदीला विनोबा भावे ...
देवळी ऩप़ च्या विषय समिती निवडणूक कामासाठी नियुक्ती केली असताना उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे पोहोचले नाही़ यामुळे त्यांना कारणे दाखवा तर शासकीय कामात हयगय केली म्हणून ...
राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारल्याने त्यांची नाड आता प्रत्यक्ष वर्धा जिल्ह्याशी जुडली आहे. येथील विकासकारण, समाजकारण आणि ...
शासनाकडून जाहीर झालेला कापसाचा हमीभाव व शासकीय खरेदीस झालेला विलंब जिल्ह्यातील खासगी व्यापाऱ्याच्या पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत एकूण कापूस संकलन केंद्रावरून ...