गारठा कमालीचा वाढला असल्याने रात्रीच्या वेळी १२ नंतर चिटपाखरूही गावांमध्ये सध्या दिसत नाही. हीच संधी साधून शहरालगत असलेल्या पवनार येथे एकाच रात्री एसबीआयचे ...
रोजच्या आहारात भाजी हा नित्यनियम होवून गेलेला आहे. त्यामुळेच भाजी उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. परंतु पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. ...
वनविभागाच्या अनास्थेमुळे येथील आदिवासी बांबु कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. वर्षभर वन विभागातर्फे निस्तार दराने बांबू पुरवठा केल्यास या कामगारांच्या हाताला काम मिळेल. ...
लांब धाग्याचा कापूस उत्पादित करणाऱ्या तालुक्यातील कापूस मोठ्या प्रमाणात आर्वी व अन्य बाजारपेठांत शेतकरी विक्रीस नेत आहे़ यामुळे येथील कापसाची बाजारपेठ ओस पडली आहे़ ...
गावात पाण्याची सोय आहे, सार्वजनिक नळही आहे; मात्र ग्रामपंचायतीने एका कंपनीला नळ योजना लावण्यासह पाणी पुरवठा करण्याचा कंत्राट दिला. या कंत्राटाला गावकऱ्यांनीन विरोध दर्शविला. ...
रस्ता सुरक्षा अभियानाला रविवारपासून प्रारंभ झाला. या अभियानांतर्गत वर्धेत वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यात शाळकरी मुलांसह वर्धेकरांनी सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी ...
डिमांड भरल्यानंतरही गत दोन वर्षांपासून तालुक्यातील २० शेतकरी कृषी पंपासाठी लागणाऱ्या वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतात विहिरीला पाणी असून केवळ वीज जोडणी ...
आश्रमच्या शांती निकेतन परिसरात जिल्हा परिषदेचा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात जिल्हा परिषदेच्यावतीने विविध सजावटी करण्यात आल्या आहेत. ...
न्यायालयाच्यावतीने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक थैल्या वापरण्यावर बंदी आणली आहे. या थैल्या वापरणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेला देण्यात आले आहे. ...
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, जिल्हा शाखेच्यावतीने शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय मागण्यांचे निवेदन ...