आयसीआयसीआय बँक हिंगणघाटने शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर नोंद करीत कर्ज मंजूर केले़ हे कर्ज शेतकऱ्यांना दिले गेले असताना रकमेची उचल दलालाने केली़ यात चार शेतकऱ्यांची ...
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा शहरात एकूण ६७ कार्यालयातून शासकीय काम सुरू आहे. ही कार्यालये शहराच्या हद्दीत येत असल्याने त्यांच्यावर पालिकेच्यावतीने मालमत्ता कर आकारण्यात येत आहे. ...
वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने होत असलेल्या अपघाताची संख्या लक्षणीय आहे. एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याचे एका सर्वेक्षणात उघड झाले आहे. ...
निम्न वर्धा प्रकल्पात नेरी व पिपरी येथील गावकऱ्यांच्या शेतजमिनी गेल्याने या प्रकल्पग्रस्तांचे सालोड गावठाणावर पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसन करताना नागरी सुविधा देणे गरजेचे ...
तरूण वर्ग शिक्षित झाला, पण त्यांच्या हाताला काम नाही, बेरोजगारीमुळे युवकांचा मानसिक तोल ढासळत आहे. यातूनच व्यसन जडते. स्व्यसनापासून समाजाला वाचवायचे असेल तर ...
स्थानिक पंचायत समिती सभागृहात राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अंतर्गत क्रांतिज्योती ग्रामपंचायत महिला सदस्यांचे प्रशिक्षण राज्य शासन निवडणूक आयोग, यशदा प्रशिक्षण ...
भूमिहीन, बेघरांना गावठाण विस्तार योजनेंतर्गत पट्टे वितरित केले जातात़ हिंगणघाट तालुक्यातील गाडेगाव (गोसावी) येथेही गावठाण विस्तार योजनेंतर्गत १९८६-८७ मध्ये २४ प्लॉट पाडण्यात आले होते. ...
जन्मत:च एक हात आणि एका पायाने तो अपंग. त्यामुळे बालपण सर्वांच्या उपेक्षा झेलण्यात आणि कीव करणातच गेलं. लोकांना दया वाटायची. त्याला मात्र हा प्रकार मुळातच आवडत नव्हता. ...
जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत जिर्णावस्थेत आहे. पावसाळ्यात या इमारतीला गळती लागते. याच अनुषंगाने नवीन इमारत बांधकामाचा सुमारे २० कोटींचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविला. ...
असर २०१४ च्या अहवालातून प्रथम संस्थेने ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणासंबंधी काढलेले निष्कर्ष तर्कसंगत नसून जिल्हा परिषदांच्या शाळा व शिक्षकांची बदनामी करणारे आहेत. ...