शाळेच्या स्वच्छतागृहात शिरून एका युवकाने धारदार शस्त्राने एका विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना ...
सेवाग्राम आश्रमातील प्राकृतिक आहार केंद्रातील कोलाम जमातीच्या पदार्थाचा स्टॉल खाद्य महोत्सवात सहभाग आहे. यात बाजरा भाकरी, बाजऱ्याची खिचडी, बाजऱ्याचा वडा, झुनका, ...
शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती शासनाने केली आहे. अध्यादेश काढून नियमावलीची अंमलबजावणी व्हावी म्हणून आदेश दिले असले तरी या आदेशाला कर्मचाऱ्यांकडून केराची ...
वडगाव (पांडे) येथील ग्रामस्थांनी वर्धा नदीवरील वडगाव, दिघी, सायखेडा परिसरातील चार रेतीघाटांचे लिलाव करू नये, अशी मागणी ग्रामसभेच्या ठरावासह निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. ...
खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन व कपाशीने शेतकऱ्यांना पूरते हैराण केले़ निसर्गाच्या प्रकोपाने सोयाबीन गेले व हमीभाव कमी असल्याने कापूसही परवडेना झाला़ ...
महसूल विभागाच्या डोळेझाकपणामुळे विद्यार्थिनीची जातच बदलल्याचा प्रकार समोर आला आहे. तिला देण्यात आलेल्या जातीच्या प्रमाणपत्रावर जातीपुढे तेली असे लिहिण्यात आले. ...
आयसीआयसीआय बँक हिंगणघाटने शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर नोंद करीत कर्ज मंजूर केले़ हे कर्ज शेतकऱ्यांना दिले गेले असताना रकमेची उचल दलालाने केली़ यात चार शेतकऱ्यांची ...
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा शहरात एकूण ६७ कार्यालयातून शासकीय काम सुरू आहे. ही कार्यालये शहराच्या हद्दीत येत असल्याने त्यांच्यावर पालिकेच्यावतीने मालमत्ता कर आकारण्यात येत आहे. ...
वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने होत असलेल्या अपघाताची संख्या लक्षणीय आहे. एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याचे एका सर्वेक्षणात उघड झाले आहे. ...
निम्न वर्धा प्रकल्पात नेरी व पिपरी येथील गावकऱ्यांच्या शेतजमिनी गेल्याने या प्रकल्पग्रस्तांचे सालोड गावठाणावर पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसन करताना नागरी सुविधा देणे गरजेचे ...