कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास या विम्याचा सहजपणे लाभ घेता येते. ...
ग्रा़पं़ च्या विभाजनामुळे तसेच मुदत संपल्यामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रा़पं़ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. ...
जानेवारी महिन्याचा तिसरा आठवडा येऊनही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना वेतन मिळाले नाही. याबाबत काही शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेत याबाबत विचारणा केली ...
केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून देशात निर्मल भारत अभियान राबविण्यात आले़ यात ग्रामीण भागाचा सहभाग असावा व गावे स्वावलंबी व्हावी म्हणून निर्मलग्राम ही संकल्पना मांडण्यात ...
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला आहे. वर्धा व गडचिरोली पाठपोठ विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी जाहीर झाली ...
महात्मा गांधी स्वच्छता मिशन अंतर्गत गंगा, यमुना आदी मोठ्या नद्या प्रदूषणमुक्त करण्याची मोहीम सुरू आहे; पण शहरालगत बारमाही वाहणारी वर्धा नदी कित्येक वर्षांपासून काठावर वाढलेली बेशरम, ...
तालुक्यात घरगुती सिलिंडरचा काळाबाजार वाढला आहे़ शहरासह ग्रामीण भागातही हॉटेल, रेस्टॉरेंट, ढाबे, चहा टपरी आदी ठिकाणी घरगुती सिलिंडरचा सर्रास वापर केला जात आहे. ...
जि.प. विभागात विविध योजनेत होत असलेली कामे विभागातील ठेकदार व अधिकारी मिलीभगत करून मॅनेज करीत असल्याचा आरोप वाठोडा जि.प. सर्कलचे सदस्य गजानन गावंडे यांनी केला आहे. ...
येथील शेतकरी शंकर अर्जुन झाडे यांच्या तीन एकर शेतातील ऊसाचे पीक वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे जळून खाक झाले आहे. घटनेच्या वेळी झाडे व त्यांचा शेतमजूर शेतातच हजर होते. ...
येथील नगरपरिषदेत अग्रीम रक्कम उचलण्यात घोळ झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. पालिकेत पाच वर्षात १४ जणांनी एकूण ७ लाख ७५ हजार ७५३ रुपयांची उचल करण्यात आली. मात्र एकानेही ...