रोहणा येथील बहिणाबाई नारायण कुऱ्हाडे यांचा २५ फेब्रुवारी २०२१ रोजी कोरोनामुळे सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांचा मुलगा अविनाश यांनी आर्वी येथील एका सेतू केंद्रातून शासकीय योजनेचा लाभ मिळावा या हेतूने रीतसर कागदपत्रे जोडून ऑनलाइन नोंद ...
सध्या रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे महाराष्ट्राचे असल्याने आता तरी या गाड्यांचे चांगले दिवस येतील, अशी आशा होती, पण ती फोल ठरली. शकुंतला रेल्वे विकसित करून चालू केल्यास सामान्य जनतेची सोय होऊन केंद्र शासनाला आर्थिक लाभ होईल. पण याकडे दुर्लक्ष हो ...
मतदारांनी थेट निवडून दिलेल्या सरपंच सविता भोयर यांच्या मनमर्जी कारभाराच्या विरोधात गावातीलच संजय गिरी यांनी प्रथम जिल्हाधिकारी वर्धा यांचे न्यायालयात प्रकरण दाखल केले. ...
हातात चाकू घेऊन दहशत पसरविणाऱ्यास हटकले असता संतापलेल्या सराईत गुन्हेगाराने चक्क त्या व्यक्तीच्या घरात बळजबरीने प्रवेश करुन घरात भुंकणाऱ्या श्वानावरच चाकूने सपासप वार करीत जिवानीशी ठार मारले. ...
यापूर्वीही आष्टी नगरपंचायतवर काँग्रेसची सत्ता होती. आता यावेळी आठ उमेदवार विजयी झाले होते. एका उमेदवाराचा ईश्वर चिठ्ठीमध्ये पराभव झाल्याने हाती आलेला विजय ऐन शेवटच्या टप्प्यात येऊन थांबला होता. दरम्यान, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे अपक्ष महिला उमेदवार ...
अनिल आणि त्याचे चार मित्र गोवा येथील निसर्गरम्य वातावरण तसेच तेथील विविध स्थळांची अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी पुलगाव येथून कारने गोवा राज्यात गेले होते. गोवा राज्यातील विविध स्थळ बघितल्यावर ते परतीचा प्रवास करीत होते. ते वाशीम जिल्ह्यातील कारंजा ( ...
एका अल्पवयीन मुलीने तिच्या कथित ‘बॉयफ्रेंड’च्या मदतीने एका १५ वर्षीय मुलीला चांगलेच बदडले असून तिच्यावर सावंगी येथील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. ...