खा. रामदास तडस यांनी केंद्र शासनाच्या उर्वरित निधीसाठी पाठपुरावा केल्यानंतर ही गोष्ट सामोर आली. त्यामुळे केंद्राच्या एका चमूने नुकतीच देवळीला भेट देऊन पैशाअभावी अर्धवट ठरलेल्या घरकुलांची पाहणी केली. तसेच या चमूच्या मार्गदर्शनात घरकुलाच्या त्रुट्यांची ...
मंगळवारी रात्रीला हिंगणघाट येथील यश विनोद मोटवानी याची घर वापसी झाली आहे. असे असले तरी अजूनही चार व्यक्तींची घरवापसी होणे बाकी असून, हे चारही व्यक्ती त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि त्यांचे कुटुंबीय जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. ...
लोक न्यायालयात तडजोडीअंती प्रकरणे निकाली काढली जातात. शिवाय केसचा निकाल झटपट लागतो. तोंडी पुरावा-उलट तपासणी-दीर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात. लोक न्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध अपील नसून एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते. विशेष म्हणजे ...
जिल्ह्यात ८५ पक्षी प्रजातींच्या नोंदीमध्ये प्रामुख्याने जागतिक आययूसीएन संस्थेद्वारे प्रकाशित धोक्यात असलेल्या प्रजातींच्या लाल यादीतील असुरक्षित स्थितीत असलेला नदी सुरय तसेच संकट समीप असलेला मोठा कारवानक, पांढऱ्या मानेचा करकोचा, रंगीत करकोचा या प्रज ...
देवळी तालुक्यातील कोटेश्वर या तीर्थक्षेत्रस्थळी वर्धा नदीच्या उत्तर दिशेला किनाऱ्यावर हेमाडपंती असे भगवान शंकराचे मंदिर आहे. वशिष्ठ ऋषींनी येथे कोटी यज्ञ केल्याची आख्यायिका असून, या मंदिरावर अनेकांची श्रद्धा आहे. या तीर्थाला काशीसारखे महत्त्व प्राप् ...
Wardha News महाशिवरात्रीनिमित्त मध्यप्रदेशातील पंचमढी येथे महादेवाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या युवकांच्या कारचा अपघात झाल्याने तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला; तर सुदैवाने एका युवकाचा जीव वाचला. ...
फार्म हाऊसवर सौरभ ठाकूर याने ‘सॅटरडे नाइट डीजे’ पार्टीचे आयोजन केले होते. यासाठी त्यांनी सोशल मीडियावरदेखील मोठा गाजावाजा केला होता. या पार्टीत तरुणाईने मोठ्या संख्येत हजेरी लावली होती. मात्र, याची चुणूक सावंगी पोलिसांना लागताच रात्री १०.३० वाजेच्या ...
सापांची आणि अन्य वन्यजीवांची हत्या करणे, त्यांच्या निवासस्थानाला हानी पोहोचविणे, त्यांची तस्करी किंवा कातडी काढून विक्री करणे, बंदीवासात डांबून ठेवणे आदी कृत्य हे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ सुधारणा कायदा २००२ अन्वये गुन्हाच ठरतो. अशा गुन्हेगारांना ...
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी संस्थांच्या शाळांमध्ये २५ टक्के मोफत आरटीईअंतर्गत प्रवेश देणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून शासनाकडून आरटीई अंतर्गत थकीत फी परतावा शाळांना म ...