महाराष्ट्र राज्य नगर परिषद व नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेच्यावतीने कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता २ मार्चपासून संपाचा इशारा देण्यात आला होता. पण, प्रशासनाने याकडे लक्ष दिले नसल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. गुरुवारी अ ...
जिल्ह्यामधील आठही तालुक्यात आर्वी, देवळी, समुद्रपूर व हिंगणघाट या तालुक्यामध्येच मोठ्या प्रमाणात वाळू घाट आहे. गेल्यावर्षी चार वाळू घाटांचा लिलाव झाला होता तर तीन वाळू घाट शासकीय योजनांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. यावर्षी सहा घाटांचा लिलाव झाला आहे ...
खासदार महोत्सवात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दत्तक घेतले जाणार असल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली. खा. रामदास तडस पुढे म्हणले, खेळाडूंचे मनोधैर्य वाढावा या हेतूने समारोपीये कार्यक्रमासाठी ग्रेट खली यांना पाचारण करण ...
खा. रामदास तडस यांनी केंद्र शासनाच्या उर्वरित निधीसाठी पाठपुरावा केल्यानंतर ही गोष्ट सामोर आली. त्यामुळे केंद्राच्या एका चमूने नुकतीच देवळीला भेट देऊन पैशाअभावी अर्धवट ठरलेल्या घरकुलांची पाहणी केली. तसेच या चमूच्या मार्गदर्शनात घरकुलाच्या त्रुट्यांची ...
मंगळवारी रात्रीला हिंगणघाट येथील यश विनोद मोटवानी याची घर वापसी झाली आहे. असे असले तरी अजूनही चार व्यक्तींची घरवापसी होणे बाकी असून, हे चारही व्यक्ती त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि त्यांचे कुटुंबीय जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. ...
लोक न्यायालयात तडजोडीअंती प्रकरणे निकाली काढली जातात. शिवाय केसचा निकाल झटपट लागतो. तोंडी पुरावा-उलट तपासणी-दीर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात. लोक न्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध अपील नसून एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते. विशेष म्हणजे ...
जिल्ह्यात ८५ पक्षी प्रजातींच्या नोंदीमध्ये प्रामुख्याने जागतिक आययूसीएन संस्थेद्वारे प्रकाशित धोक्यात असलेल्या प्रजातींच्या लाल यादीतील असुरक्षित स्थितीत असलेला नदी सुरय तसेच संकट समीप असलेला मोठा कारवानक, पांढऱ्या मानेचा करकोचा, रंगीत करकोचा या प्रज ...
देवळी तालुक्यातील कोटेश्वर या तीर्थक्षेत्रस्थळी वर्धा नदीच्या उत्तर दिशेला किनाऱ्यावर हेमाडपंती असे भगवान शंकराचे मंदिर आहे. वशिष्ठ ऋषींनी येथे कोटी यज्ञ केल्याची आख्यायिका असून, या मंदिरावर अनेकांची श्रद्धा आहे. या तीर्थाला काशीसारखे महत्त्व प्राप् ...
Wardha News महाशिवरात्रीनिमित्त मध्यप्रदेशातील पंचमढी येथे महादेवाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या युवकांच्या कारचा अपघात झाल्याने तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला; तर सुदैवाने एका युवकाचा जीव वाचला. ...