पाच महिन्यांपासून विलीनीकरणाचा लढा सुरू असतानाच न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचा अल्टिमेटम आंदोलनकर्त्यांना दिला. न्यायालयाच्या आवाहनाला प्रतिसाद देत १२४४ कर्मचारी कर्तव्यावर रुजूही झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही बसेस सोडल्या जा ...
जिल्ह्यात विविध बँकांच्या सुमारे १३० शाखा आहेत. यापैकी काही बँक शाखेच्या शेजारीच एटीएम कक्ष तर काही ठिकाणी बँकांपासून काही अंतरावर एटीएम कक्ष असल्याचे वास्तव आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक एटीएम कक्षांत सीसीटीव्ही बसविण्यात आले असले तरी निम्म्याह ...
उपबाजारपेठेत पांढरे सोने अशी ओळख असलेल्या कापसाला १४ हजार ४७० रुपये प्रति क्विंटल इतका विक्रमी भाव मिळाला. शुक्रवारी या बाजारपेठेत तब्बल ४०० क्विंटल कापसाची आवक झाल्याचे सांगण्यात आले. अमेरिकेत रुईच्या दरात तेजी आल्याने त्याचा परिणाम भारतातील कापसाच् ...
वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता वाढावी तसेच जिल्ह्यातील प्रमुख दहा प्रकल्पांना गाळमुक्त करण्यासाठी ग्रीन थम्ब ही सामाजिक संस्था इतर विविध सामाजिक संस्थांचेही सहकार्य घेणार आहे. प्रकल्पांच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होण्यासाठी प्रकल्प ग ...
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित (अल्पसंख्याक दर्जा वगळता) शाळांमध्ये पहिली व नर्सरीकरिता मोफत प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता जिल्ह्याम ...
वाळू, मुरुम, गिट्टी, माती गौण खनिजांत मोडत असून रॉयल्टी तसेच वाळू घाटांच्या लिलावांच्या माध्यमातून मागील तेरा महिन्यांत वर्धा जिल्हा प्रशासनाला तब्बल ४५ कोटी ९१ लाख ११ हजारांचा महसूल प्राप्त झाला होत. तर पूर्वी करमणूक कराच्या माध्यमातून जिल्हा प्रशास ...
शालेय विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती आणि वर्तमान परिस्थितीत सत्य, अहिंसा, प्रेम आदी मानवी मूल्ये यांची गरज समजावून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...