साेमवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने तालुक्यात सर्वदूर हजेरी लावली असली तरी तालुक्यातील आर्वी, वाठोडा, वाढोणा, विरुळ, रोहणा व खरांगणा येथे अतिवृष्टीच झाली आहे. याच पावसादरम्यान देऊरवाडा परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची ए ...
राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री म्हणून विदर्भाचे नाशिकराव तिरपुडे यांनी जबाबदारी सांभाळली, तर आता दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदारी सांभाळत आहेत. ...
आतापर्यंत केवळ ९७९.४३ मि.मी. पाऊस वर्धा जिल्ह्यात पडला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी ३ जुलैपर्यंत जिल्ह्यात १९३९.१५ मि.मी. पाऊस झाला होता. एकूणच गत वर्षीच्या तुलनेत यंदा सुरुवातीपासूनच जिल्ह्यात पावसाची मोठी तूट आहे. असे असले तरी आता कमी-अधिक प्रमाणा ...
अविनाश हा आरोपींच्या घरासमोरुन जात असताना त्याने आरोपी उमेश याच्याकडे तंबाखू मागितला. उमेशने तंबाखू देत नाही, असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. अविनाश याने शिवीगाळ का करतोस, असे म्हटले असता दोघांमध्ये वाद झाला. ...
जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ५०-५४, ३०-५४ योजनेंतर्गत १६ कोटींचे रस्ते, तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत सभागृह, इमारती बांधकाम यासह असंख्य कामांचा समावेश होता. संबंधित विभाग प्रमुखांनी सन २०२२-२३ चे आराखडे तयार करून या बैठकीत ठेवले. यावेळी अधिकाऱ्यांना ध ...
काही भान हरपलेल्या युवकांकडून दारुबंदी जिल्ह्यात चक्क दारूची ‘ब्रँडिंग’ करण्याचा प्रकार थेट सोशल मीडियावर होत असल्याने ऐतिहासिक जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत आहे. ...