Wardha News दुसऱ्या मुलीशी लग्न करशील तर तुला व घरच्यांना ठार मारेल अशा प्रेयसीने दिलेल्या धमक्यांपायी त्रस्त झालेल्या एका युवकाने गळफास लावून जीव दिल्याची घटना वर्धा जिल्ह्यात घडली. ...
पारबता ही सहकारी तिलक साटोणे याच्यासोबत मिळून आशिषला नेहमी त्रास द्यायची. तुझे लग्न कसे होते ते बघतोच, अशी धमकी देऊन ते वारंवार पैशाची मागणी करायचे. ...
आर्वी पोलिसांना मृतदेह विहिरीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी थेट विहिरीकडे धाव घेत तपासाला सुरुवात केली. तब्बल दोन ते तीन तास प्रयत्न केल्यानंतर महेंद्रचा मृतदेह आणि दुचाकी गळाला लागली. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खेड्यांकडे चला, असा संदेश दिला. जमनलाल बजाज यांच्या विनंतीनंतर सन १९३६ मध्ये महात्मा गांधी वर्ध्याला आलेत. त्यांनी तत्कालीन सेगावात आश्रम करण्याचे निश्चित केले. याच ठिकाणाहून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला दिशा दिली. त्या ...
वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. अन् संतापलेल्या शुभम जयस्वाल याने काठीने मारहाण करणे सुरू केले. तेवढ्यातच शुभमचे वडील लक्ष्मीनारायण तेथे आले आणि त्यांनीही मारहाण करण्यास सुरुवात केली. मृत आशिषला जमिनीवर पाडून त्याच्यावर दगडाने प्रहार केला. त्यानंतर चक ...
पेट्रोलियम पदार्थावरील सर्वप्रकारचे सेस व सरचार्ज मागे घ्या. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गव्हाचे वितरण पूर्वरत करा. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत सर्व जीवनावश्यक वस्तू, विशेषत: डाळी आणि खाद्यतेलाचा पुरवठा झालाच पाहिजे. आयकर लागू नसलेल्या सर्व कुट ...
वर्ध्यात दुपारच्या सुमारास आलेल्या वादळामध्ये शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकालगतच्या एका गॅरेजसह एका सामाजिक संस्थेच्या कार्यालयावर वृक्ष कोसळले. यादरम्यान गॅरेजमध्ये वाहन दुरुस्तीचे काम करीत असलेले चौघे थोडक्यात बचावले. गॅरेजच्या छतावर वृक्ष कोसळ ...
Wardha News तृतीयपंथीयांच्या समस्या मतदार नोंदणीच्या पलीकडे असल्यामुळे त्यांच्या या समस्यांचा विविधांगी अभ्यास करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने तृतीयपंथी व्यक्तींना पाठ्यवृत्ती देण्याचे ठरविले आहे. ...
कृषी विभागाकडून ‘सेल स्टॉप’ लावण्यात आल्याने यशोदा कंपनीचे हे कपाशी बियाणे कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्धा शहरातील काही कृषी केंद्रांची तपासणी करून दो ...