CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
वर्धा-नागपूर राज्य मार्गावर सेलू येथील उड्डाणपूलापूर्वी असलेले रस्ता दुभाजक अनेक वर्षापासून तुटून पूर्णत: क्षतिग्रस्त झाले आहे. ...
परिसरातील शेतकऱ्यांचा कापूस घरी आला आहे. सोयाबीनने दगा दिल्याने शेतकऱ्यांना कापसाचाच आधार आहे. पण येथील जीनमध्ये शासकीय किंवा खासगी यापैकी कोणतीच खरेदी सुरू न झालेली नाही. ...
शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी, वाहतुकीची कोंडी दूर व्हावी, याकरिता वाहतूक नियंत्रण विभागाने शहरातील काही मार्ग एकेरी वाहतुकीसाठी राखीव केलेत; ...
परधान जमात ही गोंड संस्कृतीची उपजमात आहे. त्याचे फेरसर्वेक्षण हे घटनेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. ...
पर्यावरणाला हातभार लागावा, गावखेडी, हिरवीगार व्हावी व नागरिकांना शुद्ध हवा मिळावी म्हणून मरनेगा अंतर्गत वृक्षलागवडीचा मोठा कार्यक्रम राबविल्या गेला. ...
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पाडव्याला हेल्याच्या टकरी लावल्या जातात. यात मोठी पैज लागते. ...
गावाला शहरांशी जोडण्यासाठी व त्यांचा विकास साधण्याकरिता तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंमलात आणली. ...
प्लास्टिक निर्मूलनार्थ शासनाने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. तसेच ५० मायक्रॉनपेक्षा कमी असलेल्या प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांकडे ...
यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनने दगा दिला. कपाशीचे उत्पन्नही लाल्या रोगामुळे प्रभावित झाले. ...
भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने २००७-०८ मध्ये ४० हजार लीटर पाणी साठवण क्षमता असलेली पाण्याची टाकी... ...