सिंदी (रेल्वे) येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाला विलंब होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून रोष व्यक्त होत आहे. ...
सेलू तालुक्यातील टाकळी ते आमगाव रस्त्याचे नव्याने बांधकाम केले जात आहे. ...
शेतातील ऊसाच्या पिकावरून गेलेल्या वीजवहन करणाऱ्या तारांत घर्षण होत तार तुटून खाली पडल्याने चार एकरांतील ऊस जळून खाक झाला. ...
तूर, मूग, मसूर या व्दिदल धान्याच्या डाळीं १५० ते २०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचल्या. त्यामुळे सामान्य जनतेतून महागाई विरोधात ओरड झाली. ...
येथील नगरपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. ३० नोव्हेंबरला अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. ...
ग्रामविकास आराखड्यातून निर्माण झालेल्या दुकानगाळ्याचा लिलाव नियमबाह्य झाल्याचा आरोप करीत येथील आरटीआय कार्यकर्ता निर्भय पांडे यांनी दुकानगाळ्यांसमोरच आंदोलन सुरू केले. ...
जिल्ह्यात मोठ्या अंतराने आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली. असे असताना जिल्हा प्रशासनाच्यावतीने टेबलावर बसून .. ...
माहिती, तंत्रज्ञान व संगणकीय युगात जलद व उत्तम सेवा मिळावी या दृष्टीने विविध क्षेत्रात अत्याधुनिक यंत्राचा वापर केला जात आहे. ...
शासनाने शहरालगतच्या अकरा ग्रामपंचायतींमधील बांधकामावरील बंदी उठवत त्यासाठी अन्य विभागांप्रमाणेच नगर रचनाकार विभागाची परवानगी आवश्यक केली आहे. ...
प्रत्येक तालुकास्थळी १५ नोव्हेंबरपासून शासनामार्फत कापूस खरेदी केली जाईल, असे शासनाने घोषित केले होते; ...