परिसरातील शेतकऱ्यांचा कापूस घरी आला आहे. सोयाबीनने दगा दिल्याने शेतकऱ्यांना कापसाचाच आधार आहे. पण येथील जीनमध्ये शासकीय किंवा खासगी यापैकी कोणतीच खरेदी सुरू न झालेली नाही. ...
शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी, वाहतुकीची कोंडी दूर व्हावी, याकरिता वाहतूक नियंत्रण विभागाने शहरातील काही मार्ग एकेरी वाहतुकीसाठी राखीव केलेत; ...
पर्यावरणाला हातभार लागावा, गावखेडी, हिरवीगार व्हावी व नागरिकांना शुद्ध हवा मिळावी म्हणून मरनेगा अंतर्गत वृक्षलागवडीचा मोठा कार्यक्रम राबविल्या गेला. ...