देश स्वतंत्र झाला त्या काळापासूनच देशात भांडवली अर्थव्यवस्थेची पाळेमुळे मजबूत झाली. तेव्हापासूनच कृषी क्षेत्र हे इतर उद्योगांकरिता केवळ कच्चा माल पुरविणारे साधन ठरले. ...
अंगात देवी येते, असे म्हणत एका मुलीच्या तोंडात लिंबू कोंबून तिला चाबकाने मारहाण करणाऱ्या आर्वी तालुक्यातील वडगाव (पांडे) येथील कथीत अन्नपूर्णादेवी.. ...