सेवाग्राम येथील एमआयडीसी परिसरात संशयित रित्या फिरत असलेल्या सहा जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
शहरालगत असलेल्या ११ ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम करण्यात आल्याची तक्रार नागपूर येथील आयुक्त कार्यालयाकडे करण्यात आली होती. ...
लाचखोरी विरोधात कितीही कायदे झाले, त्याची जनजागृती झाली तरी लाचखोरीचा प्रकार कमी होत नसल्याचे दिसून येते. ...
शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सावकरी कर्ज माफ करण्यात आले. यात कारंजा तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ८५७ सावकारी कर्जाची प्रकरणे माफ झाली. ...
घराघरात महिला सक्षम असतील तरच कुटुंब, गाव आणि देश सक्षम होईल. सध्याच्या काळात बालशोषणाचे वाढते प्रमाण आणि बालिकांवरील होणारे लैंगिक अत्याचार, ... ...
आश्रमाचे संकेतस्थळ रूजू : यात्री निवास येथील सभागृहही यात्रेकरूंसाठी खुले ...
वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांना २४ तासांत परवाना द्या, असा निर्णय शासनाने घेतला; पण त्यावर अंमल होताना दिसत नाही. ...
लग्नाचे आमिष देत फसवणारा आजनडोह येथील एक युवक तब्बल एक वर्षाने पोलिसांना गवसला. ...
न्यायालयीन प्रकरणाचा निकाल लागून दीड वर्षाचा कालावधी लोटला; पण त्यांना कामावर रूजू करून घेतले नाही. ...
अपंगांकरिता केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. अपंगांच्या सक्षमीकरणासह त्यांच्या पुनर्वसनासाठी यात प्रयत्न होतात; ...