देशात १५ कोटी तर राज्यात १.२६ कोटीच्या संख्येने विमूक्त व भटक्या जाती-जमाती आहेत. त्यांच्या अनेक समस्या कित्येक वर्षांपासून शासनदरबारी प्रलंबित आहेत. ...
जयपूर : राजस्थानातील प्रतापगड जिल्ातील धोलापानी ठाणे विभागात शनिवारी पिकअप व्हॅन व ट्रक अपघातात ११ महिलांसह एकूण १८ जणांचा मृत्यू झाला तर अन्य १६ व्यक्ती जखमी झाल्या. शनिवारी सुसाट वेगाने जाणाऱ्या पिकअप व्हॅनने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रक ...
‘घेईन मी उंच भरारी आकाशात’ या अनोख्या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील दारिद्र्यरेषेखालील प्रावीण्यप्राप्त २५ विद्यार्थ्यांना विमानाने दिल्लीचा प्रवास घडवणार आहे. ...
युवतीसोबत प्रेम संबंध प्रस्थापित करून लग्नाचे आमिष देत तिचे लैंगिक शोषण केले. तसेच लग्नाला नकार दिला. याबाबत पीडिताने शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून .... ...
येथील सर्व गिट्टी क्रशर व खदान व्यवसायिकांनी राज्य शासनाने केलेल्या रॉयल्टीच्या दुप्पट दरवाढीच्या विरोधात उपविभागीय अधिकारी घनश्याम भूगावकर यांना निवेदन दिले. ...