शहराची तहाण भागविणाऱ्या कार नदी प्रकल्पात गेलेल्या गावांचे पुनर्वसन खैरी येथे करण्यात आले. ...
राज्य कोतवाल संघटनेच्यावतीने प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. ...
यंदा पावसाळा कमी झाल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. सप्टेंबर महिन्यातच पावसाने उघाड दिल्याने खरीप हंंगामातील पिकांना पाण्याचा ताण सहन करावा लागला. ...
वाहतुकीला अडथळा होत असल्याचे कारण काढत पालिकेच्यावतीने मंगळवारी अतिक्रमण हटाओ मोहीम राबविली. सिंदी लाईन .... ...
कापसाचे नेहमी होत असलेले उत्तम पीक, गत वर्षीच्या शिल्लक गाठी, परदेशातील घटत्या मागणीमुळे निर्यातीतील घट... ...
प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार अपंग बेरोजगार व कर्मचारी संघटनेने मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर आरती, धरणे आंदोलन केले. ...
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने कृतज्ञता वर्ष पाळले जात आहे. याचे औचित्य साधून संपूर्ण आठवडाभर विविध सामाजिक ...
गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली आणि अनेकांचे संसार बचावले. हाच निर्धार करीत यवतमाळ येथील कष्टकरी, ...
केवळ मध मिळते म्हणून नव्हे तर मानवी अस्तित्वाकरिता मधमाश्यांचे संवर्धन आणि संगोपन करणे गरजेचे आहे. ...
झोपडपट्टीवासीयांना स्थायी पट्टे देण्यात यावे, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ.) च्यावतीने ...