शेतीची मशागत केल्यावर पेरणीपूर्वी सोडलेल्या पाण्यावर बगळ्यांच्या थव्याने तहान भागविली. ...
जिल्ह्यातील नगर परिषदेचे ठिकाण असलेल्या सिंदी(रेल्वे) येथील वाचनालय आणि पोलीस क्वॉर्टरच्या मधातून वर्षभरापूर्वी बांधलेल्या सिमेंट रस्त्याची अल्पावधीतच दुरवस्था झाली आहे. ...
आपल्याला होणारे ५५ टक्के आजार हे मनोकायिक असतात. यातील काही आजार मंतरलेले पाणी, अंगारा खाल्ल्याने तात्पुरते बरे होतात. ...
देश घडविण्यासाठी उत्तम नागरिकांची गरज असते. शाळा संस्कारमय करण्याकडे विशेष लक्ष याच कारणांनी द्यावे लागते. ...
तालुक्यातील गावांत येत्या उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही, याबाबत दक्षता घेत पाणी पुरवठ्याची कामे कायमस्वरूपी करा, .... ...
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘झाडे लावा झाडे जगवा’ हे शब्द शाळांच्या मुलांकडून प्रभातफेरीच्या माध्यमातून नेहमीच ऐकायला मिळते. ...
रबीतील मुख्य पीक असलेल्या गव्हाचा पेरा जिल्ह्यात सर्वत्र आटोपला आहे. गव्हाची इवलीइवली रोपे ...
कुटुंबाचा उदरनिर्वाह व अपंगत्वाचा भार सोसत एक तरूण धडपड करीत आहे. वाशिम जिल्ह्यातील हा तरूण गावोगावी भटकंती ...
थोर समाजसेवक व माजी आमदार महादेव ठाकरे यांचा स्थानिक बाजार चौकातील अर्धाकृती पुतळा हटविण्याची शक्यता ...
जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी राणी धाकतोडविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती कायद्यान्वये कारवाई करून तिला अटक ...