सर्वत्र प्रदूषणाची बिकट समस्या निर्माण झालेली आहे. प्रत्येकांना याची झळ पोहचत आहे. ...
() ...
जिल्ह्यातील पवनार व सेवाग्राम आश्रम ही आंतरराष्ट्रीय महत्त्वप्राप्त पर्यटन स्थळे जोडण्यात आली आहेत; ...
शहरात कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात शिवरूद्र ढोल-ताशा पथक सादरीकरण करणार आहे. ...
विकास हा भौतिक सुखात नसून तो आंतरिक आध्यात्मिकतेने मिळणाऱ्या आंतरिक सुखात आहे. ...
विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होण्यासाठी पंचायत समिती अंतर्गत पुलगावच्या इंडियन मिलिटरी स्कूल येथे देवळी तालुकास्तरीय... ...
समाजाला दिशा देण्याकरिता अॅड. बी.जी. चौधरी यांचे कार्य महत्त्वाचे ठरते. त्यांच्या उत्तुंग अशा व्यक्तिमत्त्वातून, सामाजिक कार्यातून प्रेरणा घेऊन युवा पिढीने काम करावे, ...
वर्धा कलावंतांची नगरी आहे. वर्धा कला महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील कलावंतांना याठिकाणी कला सादर करण्याची संधी मिळते. ...
वर्धेकरांच्या आरोग्यासह पर्यावरणाचे संतुलन राखावे, हा उद्दात्त हेतू पुढे ठेवून ‘लोकमत’ने घेतलेल्या ‘नो व्हेईकल डे’ ... ...
गत अनेक वर्षापासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी प्रलंबीत आहे. आजवर वैदर्भीय जनतेला न्याय मिळाला नाही. ...