शेतकऱ्यांना कपाशीकडून असलेल्या आशा मावळत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. अत्यल्प पावसामुळे जमिनीत ओलावा नसल्याने कोरडवाहू शेतातील कपाशी वाळत असल्याचे दिसते. ...
स्वातंत्र्य चळवळीतील बापूंचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. त्यांचे विचार व तत्व जगासाठी प्रेरणादायी आहे. गांधीवादी बापूंच्या विचार व कार्याचे काम करीत असले तरी आज आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. ...
डॉ. सुशीला नायर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या सामूदायिक वैद्यक विभागाच्यावतीने किशोरी मेळावा घेण्यात आला. ...