CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
वर्धा-आर्वी मार्गावरून जामणीकडे जाताना असलेल्या वाघाडी नदीवरील पुलाचे काही कठडे तुटले आहेत. ...
राष्ट्रीय पेय जलयोजनेंतर्गत २००८-०९ मध्ये मंजूर जलशुद्धीकरण योजना अद्यापही पूर्ण झाली नाही. यामुळे पवनारकरांना शुद्ध पाण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. ...
राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर जाम चौकात हैदराबादकडून येणारा भरधाव ट्रक एचआर ३८ एम ३१९७ दुभाजक ओलांडत दुकानात शिरला. हा अपघात रविवारी पहाटे झाला. ...
शासनाने सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदारांना कामे द्यावी, असे आदेश दिले होते. यावरून सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदारांची नोंदणी करण्यात आली; ... ...
पारंपरिक पिकांकडे पाठ फिरवीत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला तसेच फळवर्गीय पिकांची कास धरली आहे. ...
सौर कृषिपंपाच्या माध्यमातून पाच एकर पर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना विजेच्या देयकापासून कायम मुक्त होता येणार आहे. ...
सिकलसेलसारख्या आजारावर वेळीच औषधोपचार होणे गरजेचे आहे. असे असताना येथील आरोग्य केंद्रात ...
तुरीच्या सवंगणीचा हंगाम सुरू झाला आहे. तुरीची गंजी लावून ती वाळविली जात आहे. सोबातच शेतकऱ्यांकडून त्याची मळणीही सुरू झाली आहे. ...
स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद वर्धाच्या वतीने जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा यशवंत महाविद्यालय, वर्धा येथे घेण्यात आली. ...
सर्वांनाच हिंदी अस्मितेचा अभिमान असला पाहिजे. हिंदी ही केवळ पोटापाण्यासाठी न राहता अंतर्मनातून हिंदीवर प्रेम करावे लागेल. ...