चुकीच्या धोरणांमुळे व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रशासकीय व्यवस्थेला लागलेल्या भ्रष्ट्राचाराच्या किडीमुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आत्महत्येच्या गर्तेत सापडला आहे. ...
राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता! मात्र याचे विस्मरण होऊन २६ जानेवारी या दिवशी मोठ्या अभिमानाने मिरवले जाणारे कागदी किंवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज .... ...
प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे, या सार्थ उक्तीप्रमाणे चामला येथील शेतकऱ्याने आपल्या दहा एकर खडकाळ शेतात अनेक वर्षांच्या खडतर परिश्रमानंतर हिरवे स्वप्न फुलविले. ...