शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना कोषागार विभाग हा अत्यंत महत्त्वाचा विभाग ठरतो. ...
प्रत्येक मनुष्यात काही कला किंवा छंद असतात. सर्वसामान्यांना सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडताना या अंगीभूत गुणांचा विसर पडतो. ...
समाजातील मानसिक समस्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता सकारात्मक मानसिकता काळाची गरज ठरत आहे. ...
जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या निसर्गरम्य ढगा भुवनाच्या विकास कामांना प्रारंभ होणार असल्याचे संकेत दिसू लागले आहेत. ...
बोरगाव (मेघे) परिसरात असलेल्या गिट्टी खदानीत मृतदेह बुडाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. ...
केसरीमल कन्या शाळेतील विद्यार्थिनी निकीता अंड्रसकर हिच्या आत्महत्येप्रकरणी रामनगर पोलिसांकडून सोमवारी तिच्या वर्गमैत्रिणीचे बयाण नोदविण्यात येणार होते. ...
शाळेतन विद्यार्थ्यांना घरी सोडून देण्याकरिता निघालेल्या स्कूल बसला भूगाव परिसरात अपघात झाला. ...
आमदार आदर्श ग्राम योजनेत सालोड या गावाची निवड केले, हे अभिनंदनीय आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस भंगार झाल्या आहेत. या बसेस कुठे बंद पडतील याचा नेम राहिलेला नाही. ...
आदिवासींच्या विकासासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. त्या योजनांचा लाभ प्रत्येकाने घ्यावा. ...