शिक्षण महागल्याने सामान्य वर्गातील मुले उच्च शिक्षणापासून वंचित राहात आहेत. त्यामुळे उच्च शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेतल्याशिवाय सामाजिक न्याय मिळणार नाही. ...
नजीकच्या सावंगी (देरडा) परिसरात बिबट्याचे वास्तव्यामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. ...
आश्रमातील स्मारके पारंपरिक पद्धतीची आहेत. राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय किर्तीप्राप्त स्मारकांचे जतन महत्त्वाचे आहे. ...
पोलीस पाटील हा गावपातळीवरील महसूल, पोलीस प्रशासन आणि जनता यांच्यातील दुवा असतो. ...
शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून शासनस्तरावर अनेक प्रयत्न होत आहे; पण जिल्ह्यातील दूषित पाणी पिच्छा सोडत नसल्याचे दिसते. ...
आरोग्य सेवा हिच खरी देशसेवा आणि समाजसेवा आहे. या सेवेच्या माध्यमातून समाजाचे कल्याण होते. ...
आष्टी मार्गावरील शिरकुटनी फाट्याजवळ २८ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास कार व मोटर सायकल यांच्यात ...
शेतकऱ्यांना बियाणे, खते व औषधी विकण्यासाठी केंद्र शासनाने विविध प्रकारच्या अटी घालून कृषी सेवा केंद्र चालविण्यास ...
अनेकदा व्यवहारात ग्राहकांची कंपन्यांद्वारे आर्थिक लूट होते. दाद मागण्याचा प्रयत्न केल्यास बहुधा ग्राहकांच्या पदरी निराशा येते. ...
गत कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला पांदण रस्ता शेतकऱ्यांच्या सहकार्याने मोकळा करण्यात आला. ...