लोअर वर्धा मुख्य कालव्याच्या जागेचे चुकीच्या पद्धतीने सर्व्हेक्षण करण्यात आल्यामुळे या परिसरातील ईसापूर, एकपाळा, काजळसरा, वाटखेडा, टाकळी खोडे आदी ... ...
केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना जानेवारी २०१२ मध्ये महागाई भत्त्याची वाढ देय झाली; पण राज्य कर्मचाऱ्यांना जुलै २०१५ मधील ६ टक्के वाढीव महागाई भत्ता राज्य शासनाने अद्याप दिला नाही. ...
नजीकच्या नरसिंगपूर येथे बुधवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत दोन घरांची राखरांगोळी झाली. आगीत सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...
शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सावकारी कर्जमाफी देण्याचे काम सुरू आहे. यात जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४ हजार ६२४ कर्जमाफीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. ...