दहा वर्षांपासून खंड पडलेल्या क्रीडा स्पर्धेला पुन्हा सुरूवात करण्यात आली. या स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचा आनंद खिलाडूवृत्तीने घेऊन तन, मनाने स्पर्धांचा आनंद घ्या,.... ...
शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था, रोटरी क्लब, शासकीय कर्मचारी, अधिकारी व नागरिकाद्वारे गुरूवारी ‘नो व्हेईकल डे’निमित्त रॅली काढून जनजागृती करण्यात आली. ...
शहरातील मुख्य मार्गासह बाजारापेठेत वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. ...
शिक्षण महागल्याने सामान्य वर्गातील मुले उच्च शिक्षणापासून वंचित राहात आहेत. त्यामुळे उच्च शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेतल्याशिवाय सामाजिक न्याय मिळणार नाही. ...