ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
महात्मा गांधी यांनी वर्धा शिक्षण परिषदेत १९३७ मध्ये मांडलेल्या विचारांची दिशा घेऊन मनुबुद्धी, शरीर आणि हृदयाचे (आत्मिक) सर्वांगिण शिक्षणाचे विकासाचे शिक्षण ... ...
सेलू येथील कापूस व्यापाऱ्याने फसविलेल्या रकमेकरिता किसान अधिकारचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे व अखिल भारतीय किसान खेतीहर मजदूर काँग्रेसचे अविनाश काकडे, ... ...
धनादेश अनादर प्रकरणी येथील साई ट्रेडर्सचे प्रोप्रायटर ब्रिजरतन गोविंददास मोहता यांना न्यायदंडाधिकारी यु.एन. पाटील यांनी दोन वर्षांचा सश्रम कारावास ... ...
महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शहिदभूमी आष्टीच्या विकासाकरिता पाच कोटी रुपये मंजूर केले होते. ...