नवी दिल्ली/ हैदराबाद/ लंडन : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी बुडवलेल्या अगडबंब कर्जामुळे राजकीय वादळ उभे ठाकले असतानाच बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करीत दुराग्रहाने कर्ज बुडवणाऱ्या सर्व कर्जबुडव्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठाणे महापालिकेने नवीन शौचालये उभारण्याचे निश्चित केले आहे. तसेच शहरात अस्तित्वात असलेल्या शौचालयांची साफसफाई आणि निगा देखभालीसाठीदेखील पालिकेने पावले उचलली आहेत. ...
औद्योगिक वसाहतीतील कारखान्यामुळे शहराचा नावलौकिक होत आहे. बेरोजगारांच्या हातांना काम मिळत आहे; पण कारखाना प्रशासनाच्या नियोजनाअभावी प्रदूषण वाढत आहे. ...