येथील सुगुणा फूड्स कंपनीतील कामगारांवर व्यवस्थापनाकडून सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप करीत .... ...
तालुक्यतील मोर्शी व खसरखांडा या दोनही गावात पाण्याकरिता हाहाकार माजला आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाण्याच्या थेंबाकरिता भटकंती करण्याची वेळ आली आहे. ...
अख्खे आयुष्य समाजकार्यात झोकून मदतीसाठी तत्पर असणाऱ्या श्याम गायकवाड या कफल्लक लोकनेत्याने देहदान करून अखेरच्या श्वासानंतरही समाजसेवेचा वसा जपला. ...
जिल्ह्यामध्ये १,२८१ अंगणवाडी असून १७६ मिनी अंगणवाडी आहेत. यातील २८८ अंगणवाड्यात स्वच्छतागृह नसल्याची माहिती आहे. ...
जिल्ह्यातील अनेक नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेत. यामुळे तहसील कार्यालयात कामांचा खोळंबा होत आहे. ...
'लोकमत' व 'विद्यालंकार'च्या वतीने दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा... ...
आश्रम परिसरात पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा करण्यात आला. शेतात वखर करून आणि विविध भजनांच्या माध्यमातून हा सण साजरा करण्यात आला. ...
आजच्या युगात मानवासमोर अनेक नवनवीन आव्हाने निर्माण झाली आहेत. या आव्हानांचा विचार केला तर विज्ञानाच्या माध्यमातूनच .... ...
देशात व राज्यात असणारे भाजप सरकार अन्यायी व अत्याचारी सरकार आहे. सत्तेवर आल्यापासून देशात जाती-जातीत, धर्मा-धर्मांत मतभेद निर्माण करीत आहे. ...
धनोडी (बहाद्दपूर) येथे निम्न वर्धा प्रकल्प निर्मितीला २६ वर्षांपूर्वी म्हणून १९८१ मध्ये हिरवी झेंडी मिळाली. ...