डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात देशाच्या हिताला प्राधान्य दिले. जात, धर्माच्या पहिले त्यांनी देश पाहिला. ...
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ चा शतकोत्तर रौप्य जयंती ...
पुस्तकांमध्ये इतरांना आपल्यासमोर नतमस्तक करण्याची ताकद आहे. त्यासाठी प्रत्येकाने पुस्तकांवर प्रेम करून वाचणाची आवड जोपासली पाहिजे,... ...
पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात शिरून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास न्यायालयाने तीन वर्षांच्या सश्रम कारावासासह आर्थिक दंड ठोठावला. ...
येथील आर्वी मार्गावर असलेल्या पुलाचे काम अर्धवट असल्याने येथे बुधवारी सकाळी रेतीची ओव्हरलोड वाहतूक करणारा ट्रक फसला. ...
देशाच्या स्वातंत्र्यासह मानवतावादाला महत्त्व देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांची पहिली चर्चा सेवाग्राम येथे झाली. ...
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत आपल्याला घडवायचा आहे. त्यासाठी सर्वांनी कटिबद्ध असले पाहिजे. ...
थकित चुकाऱ्यांसाठी किसान अधिकार अभियान व पीडित शेतकरी यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला होता. ...
बाबासाहेबांच्या १२५ व्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. ...
तालुक्यातील हिवरा, बेढोणा, पिंपळखुटा परिसरात बागायती पिकांची लागवड केली जाते. ...