‘माथा ते पायथा जलशिवार योजने’ अंतर्गत हेटीकुंडी तलाव ते कार प्रकल्पापर्यंत वाहणाऱ्या अंबा नदीपात्राचे रूंदीकरण .... ...
शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी मागील वर्षी जिल्हा परिषद शाळांमधील रोडावत चाललेली पटसंख्या वाढविण्यासाठी पालक संपर्क अभियान राबविले होते. ...
जि.प. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शिक्षकांचे वेतन रखडले. शिक्षकांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली. ...
तलाठी साजांची पुनर्रचना, सातबारा संगणकीकरण, ई-फेरफार यातील अडचणींसह अन्य मागण्या प्रलंबित आहेत. ...
बोरगाव (पुनर्वसन) येथे आठ-दहा दिवसांपासून पाणीटंचाई आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी दोन-तीन किमी अंतर पार करावे लागत आहे. ...
राज्यात सर्वत्र पाणीटंचाईचे काहुर माजले असताना जिल्ह्यातही पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र आहे. ...
अपूरा पाऊस आणि काही पिकांकडे शेतकऱ्यांनी फिरविलेली पाठ यामुळे गत काही वर्षांत चारा टंचाईने डोके वर काढले आहे. ...
राज्य शासनाने बहुतांश तालुका स्थळांवर प्राथमिक आरोग्य केंद्र मोडीत काढून रुग्णालये मंजूर केले. ...
वाढत्या उन्हामुळे जंगलातील पाणवठे आटत आहेत. यामुळे वन्यप्राणी पाण्यासाठी गावाकडे धाव घेत आहे. ...
समस्त मानव जातीला शांती व अहिंसेचा संदेश देणारे जैन धर्मियांचे २४ वे तिर्थकर भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त ... ...